महात्मा फुले कृषी विद्यापीठात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे म्हणाले की इंग्रजांच्या राजवटीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत प्रत्येक जण इंग्रज राजवटीविरुद्ध प्रखर […]

Read More

बिबट पासून मनुष्याला धोका टाळण्यासाठी प्रभावी नियोजन सुरु ;उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांचेशी पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचा संवाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरालगत टाकळी चौफुली पासून पूर्व दिशेला काही अंतरावर बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात उसतोडणी कामगाराच्या लहान मुलीला मृत्यू झाला. या गंभीर घटनेचे पडसाद जनसामान्यात सर्वत्र उमटले. या गंभीर विषयावर उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांचेशी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित, पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी संवाद साधून […]

Read More

कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणेंकडून शेतकरी कर्जमाफीला दुजोरा, कृषी मंत्र्यांच्या हस्ते कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे शानदार उदघाटन…

निधी मिळविण्यासाठी माझा आदर्श ना.भरणे मामा :- आ.आशुतोष काळे… पुढील वर्षी जिल्ह्याचा कृषी महोत्सव कोपरगावला :- कृषी मंत्री ना.दतात्रय भरणे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं की, बाजारभाव पडतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा […]

Read More

निष्पाप चिमुकलीचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गेला प्राण, जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- विवेकभैय्या कोल्हे…

बिबट्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र भूमिका घेऊ , वनअधिकाऱ्यांना तोडपाणी करायला वेळ पण जबाबदारीची जाणीव नाही.. कोपरगाव प्रतिनिधी:-टाकळी चर नजीक एका साडेतीन वर्षीय चिमुकलीचा ५ नोव्हेंबर रोजी बिबट्याने हल्ला केल्यामुळे प्राण गेला आहे.अतिशय दुर्दैवी खेदजनक घटना आहे.रेंजर,राऊंड ऑफिसर,फॉरेस्ट गार्ड यांना धारेवर धरत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणामुळे फैलावर घेतले होते.टाकळी फाटा येथे मृतदेह […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी कृती , कलेतून कमावलेले १ लाख रुपये ‘साई आश्रया’ अनाथाश्रमाला अर्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा समाजाप्रती आपली संवेदनशील जबाबदारी जपत करुणेचा नवा अध्याय लिहिला आहे. दीपावलीनिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच पार पडलेला ‘Art Volcano – 2.0’ हा भव्य कलोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचे उद्घाटन पीपल्स को-ऑप.सहकारी बँकेचे माजी चेअरमन धरमशेठ बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आले होते. या […]

Read More

टाकळी परीसरातील त्या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा आ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री ना.अजीतदादांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील टाकळी गावाच्या परीसरात बुधवार (दि.०५) रोजी तर बिबट्याने ऊस तोडणी करणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात या चिमकुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सदरची घटना अत्यंत हृदयद्रावक असून, स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मानवी […]

Read More

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सागरे…

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त…कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत. निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार […]

Read More

संताच्या बरोबरीचे कर्मवीर शंकररावजी काळेंचे सामाजिक कार्य :- ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड…

कर्मवीर शंकररावजी काळे यांचा १३ वा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ‘इवलेसे रोप लाविलेये द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ या विश्व वंदनीय ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समुहाची उभारणी करून हजारो कुटुंबांचे प्रपंच उभे करून या परिसराचे नंदनवन केले. त्यांचे हे सामाजिक कार्य संतांच्या बरोबरीचे असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध […]

Read More

बिबट्याच्या हल्ल्यातून आणि खड्ड्यांच्या हालअपेष्टेतून बाहेर काढा नागरिकांची आर्त हाक,बिबट्यांचा बंदोबस्त करा स्नेहलताताई कोल्हे यांची वनमंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात सध्या रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे आणि बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत.एकीकडे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून जीविताचे रक्षण करायचे आणि दुसरीकडे खराब रस्त्यांमुळे अनेकांचे जीवन संकटात आहे अशी द्विधा संकट परिस्थिती आहे.या संकटात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यावर […]

Read More

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत कोपरगावकरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या १.८० कोटींच्या निधीतून कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे ०१ कोटी निधीतून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून […]

Read More