जोवर शिवार हिरवे होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहणार:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

निळवंडे कालव्यांचे जलपूजन सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पार पडले….कोपरगाव प्रतिनिधी:-निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन कालव्यांच्या माध्यमातून धरणातून लाभक्षेत्रातील निळवंडे कालवे दू तरफा भरून वाहू लागले आहेत,या क्षणाचे साक्षीदार होऊन लाभ क्षेत्रातील भागात जलपूजन मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी बोलताना सौ.कोल्हे म्हणाल्या माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनी कोपरगाव मतदार संघातील अकरा गावांचा निळवंडे […]

Read More

५ नंबर साठवण तलावाला छुपा विरोध होवूनही कोपरगावकरांच्या आशीर्वादाने दिलेला शब्द पाळला:- आ.आशुतोष काळे…

१३१.२४ कोटीच्या ५ नं.साठवण तलावाचे कॉंक्रीटीकरनाच्या कामास प्रारंभ…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ५ नं.साठवण तलाव झाल्यास आपले पाण्यावर चालणारे राजकारण बंद होईल अशी भीती असणाऱ्यांनी ५ नं.साठवण तलावाला छुपा विरोध केला. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून न्यायालयात देखील गेले. मात्र कोपरगावकर माझ्या सोबत होते. कोपरगावकरांचा तमाम माता-भगिनीचा आशिर्वाद माझ्या पाठीशी होता.त्यामुळे छुपा विरोध होवूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे […]

Read More

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार श्री अंकुश चौधरी यांनी गुरू शुक्राचार्य मंदिरात महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेतले:- बाळासाहेब आव्हाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-११ जून २०२३ रविवार रोजी सकाळी आपल्या गुरू शुक्राचार्य मंदिरात महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्री तील सुपरस्टार श्री अंकुश चौधरी आले होते . मंदिरात आले नंतर त्यांचे हस्ते महाराजांची आरती करण्यात आली, सर्व मंदिर परिसर पहिल्या नंतर त्यांचा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार […]

Read More

कोल्हे साहेबांचा वारसा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात:- विवेक कोल्हे…

थोरात कोल्हे युती ब्रँडेड आणि प्रामाणिक – करण ससाने…

Read More

कोपरगाव तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर उज्वल करा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव येथे १० वी १२ वी च्या गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ईयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षेत मिळविलेल्या गुणांमुळे आत्मविश्वास द्विगुणीत होतो. चांगल्या गुणांना चांगल्या आचरणाची जोड द्या. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करून आपल्या तालुक्याचे नाव केवळ देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर उज्वल करा असा मौलिक सल्ला आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव […]

Read More

शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचावा:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

शासन आपल्या दारी उपक्रमात नागरिकांच्या भेटी…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- एक रुपयात विमा योजनची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात एकमेव ठरले आहे. शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे. असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील […]

Read More

बिपीनदादा कोल्हे यांनी केले ३८ हज यात्रेकरूचे स्वागत…

कोपरगांव प्रतिनीधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव शहरातील आयेशा कॉलनी सह ग्रामिण भागातील सुमारे ३८ मुस्लीम बांधव पत्नीसह पवित्र मक्का मदिना हज यात्रेस रवाना होत असल्याबद्दल त्यांचे स्वागत केले आहे.प्रारंभी फकिर महंमद पहिलवान यांनी उपस्थित सर्व हाजी यात्रेकरूचे स्वागत केले. खालीकभाई कुरेशी यांनी प्रास्तविक केले. गेल्या २५ वर्षापासुन हज यात्रेकरूंना आवश्यक कागदपत्रांसह मार्गदर्शन […]

Read More

निळवंडे कालव्यांमुळे दुष्काळी भाग हरित होणार याचा आत्मिक आनंद:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी एकरक्कमी हजारो कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कालव्यांच्या कामाला गती मिळाली. त्यामुळे चातकाप्रमाने निळवंडेच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुखावणारा आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला निळवंडे कालव्यांचा प्रश्न सुटल्यामुळे दुष्काळी भाग हरित होणार याचा आत्मिक आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातराष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवून देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून कोपरगाव मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती सत्ता मिळवून देण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केला.यावेळी राष्ट्रवादी […]

Read More

रस्ता सुरक्षेच्या विविध उपायामुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात घट:- परिवहन आयुक्त विवेक भिमनवर…

समृध्दी महामार्गाच्या शिर्डी टोलनाक्यावर वाहनांच्या सुरक्षेसाठी टायर तपासणी केंद्राची सुरूवात…वेग मर्यादचे उल्लंघन, रस्ता संमोहन व वाहन सुस्थित नसणे या तीन कारणांमुळे समृध्दीवर अपघात…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेच्या राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्युमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षाच्या पाच महिन्यातच ७५० ने घट झाली आहे. समृध्दी महामार्गावर १० एप्रिल पासून आतापर्यंत १५ हजार वाहनांच्या […]

Read More