सर्वसामान्य जनतेच्या मनात मोलाचे स्थान निर्माण करणारा लोकनेता हरपला :- मा.आ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.ते आज आपल्यात नाही.याचे दुःख आहे.अभ्यासू दूरदृष्टी असणारे त्यांचे नेतृत्व होते.संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या जाण्याने खूप दुःख झाले असून.सर्वसामान्य जनतेच्या मनात मोलाचे स्थान निर्माण करणारा लोकनेता आज हरपला असल्याचे प्रतिपादन कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे […]

Read More

राजकीय पटलावरून “दादा माणूस हरपला” विवेकभैय्या कोल्हे यांची प्रतिक्रिया…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तृत्ववान, समाजकारण आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. ही बातमी अत्यंत दुर्दैवी, मनाला वेदना देणारी आणि विश्वास बसणार नाही अशी आहे.२७ जानेवारी रोजी, मंगळवारीच युवानेते विवेक कोल्हे यांची मुख्यमंत्री दालनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी भेट झाली होती. या भेटीत दादांनी कारखान्यांपासून ते […]

Read More

मायेचे छत्र हरपले-अजितदादांच्या आठवणींनी आ.आशुतोष काळे भावुक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी मनाला अत्यंत वेदना देणारी व राज्याच्या जनतेला सुन्न करून टाकणारी असून माझ्यासाठी आयुष्यातील ही अत्यंत वाईट घटना आहे. अजितदादा माझ्यासाठी फक्त एक राजकीय नेते नव्हते तर ते एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यावरील माझा विश्वास, प्रेम आणि आदर आणी त्यांनी दिलेलं […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न…

‘विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवून अवांतर वाचनावर भर द्यावा’ :- नगराध्यक्ष पराग संधान…कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी मोलाचा सल्ला दिला.यशासाठी […]

Read More

आत्मा मालिकमध्ये ३१ जाने २०२६ ला मेस्टाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन, शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान…

मेस्टाचे ११ राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे 31 जानेवारी 2026 ला आयोजित केले असून याअधिवेशनाला हजारो संस्थाचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. संजयराव तायडे पाटील (संस्थापक अध्यक्ष मेस्टा) यांनी दिली.महाराष्ट्र राज्यामध्ये इंग्रजी शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांची एकमेव संघटना असलेल्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (MESTA) ११ वे राज्यस्तरीय अधिवेशन आत्मा मालिक ध्यानपिठ संस्था, कोकमठाण, शिर्डी- कोपरगाव रोड […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु.कॉलेज ब्रास बॅण्ड पथक राष्ट्रीय शालेय स्पर्धेत देशात प्रथम , जाहिर अभिनंदन:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयाच्या शालेय बॅंड पथकाने 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बॅंड पथक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला संजीवनी ग्रामीण विद्यापीठ आणि शैक्षणिक समूह संस्थेच्या जागतिक ,राष्ट्रीय शैक्षणिक समूहाचे दैदिप्यमान ऐतिहासिक विक्रमी कामगिरी करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याने गांव ते राष्ट्रीय पातळीवर या शालेय बॅंड पथकावर […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांची बीपी बिझिनेस सोल्युशन्स कंपनीत नोकरीसाठी निवड , सॅप प्रमाणित कोर्सचा निवडीसाठी फायदा…

कोपरगाव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बी.च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सात विद्यार्थ्यांना परिक्षेच्या निकालापूर्वीच ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) बिझिनेस सोल्युशन्स या तेल आणि वायु क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली. या महाविद्यालयात सॅप प्रमाणीत कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हि सुवर्णसंधी मिळण्यास मदत झाली. त्यासाठी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने पुढाकार […]

Read More

कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील 100% शास्ती माफी करून दिलासा द्यावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रत्यक्ष भेट घेत केली मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांवर थकीत मालमत्ता करामुळे लादण्यात आलेली शास्ती माफ करण्यात यावी, तसेच शासनाच्या प्रोत्साहनात्मक अभय योजनेला तातडीने मंजुरी द्यावी. यासाठी कोपरगाव नगरपरिषद व जिल्हा स्तरावरून शासनाकडे आलेल्या प्रस्तावाला गती द्यावी व कोपरगावकरासाठी तातडीने निर्णय व्हावा व शास्तीची रक्कम शंभर टक्के माफ करावी अशी मागणी युवानेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

Read More

कोपरगावकरांना १०० टक्के शास्ती (दंड) माफी द्या आ. आशुतोष काळेंचीनगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदेंकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) १०० टक्के माफ करण्यात यावी या बाबत आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या बाबत पुढे पाऊल उचलून कोपरगावकरांना कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना अंतर्गत शास्ती (दंड) १०० टक्के माफ करण्यात यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री तथा […]

Read More

धुळमुक्त कोपरगावसाठी आ.आशुतोष काळेंचे मोठे योगदान, यापुढे कोपरगाव धुळमुक्त ठेवण्याची जबाबदारी नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांची :- नगरसेविका सौ.सोनल त्रिभुवन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्यामुळे कोपरगाव शहराची धुळगाव अशी ओळख होवून बसली होती. परंतु आ.आशुतोष काळे यांनी रस्त्यांच्या कामांना कित्येकांचा विरोध असतांनाही सर्वप्रथम रस्त्यांचा विकास केला त्यामुळे कोपरगाव शहराची धुळगाव ओळख पुसण्यास मदत होवून कोपरगाव शहराची धुळमुक्त शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे ही वाटचाल यापुढे […]

Read More