सर्वसामान्य जनतेच्या मनात मोलाचे स्थान निर्माण करणारा लोकनेता हरपला :- मा.आ. स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.ते आज आपल्यात नाही.याचे दुःख आहे.अभ्यासू दूरदृष्टी असणारे त्यांचे नेतृत्व होते.संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या जाण्याने खूप दुःख झाले असून.सर्वसामान्य जनतेच्या मनात मोलाचे स्थान निर्माण करणारा लोकनेता आज हरपला असल्याचे प्रतिपादन कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे […]
Read More