शिर्डी काकडी विमानतळ प्राधिकरणाने वीजेसह रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील काकडी – शिर्डी विमानतळ प्राधिकरण अस्तित्वात येऊन अनेकवर्षे झाली पण येथील प्रकल्पग्रस्त रहिवाशांसह शेतकऱ्याच्या समस्या अजुनही सुटलेल्या नाही तेव्हा विमानतळ प्राधिकरणाने काकडी परिसरातील गुंजाळवस्ती म्हसोबा वस्ती रहिवासीयांना त्यांच्या वीज रोहित्रामधून वीज द्यावी व गुंजाळवस्ती रस्ता तात्काळ दुरुस्त करावा यामागणीचे निवेदन येथील रहिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य वीज वितरण कंपनी राहाता विभागाचे उप कार्यकारी अभियंता […]

Read More

भोसले यांनी सामाजिक सलोखा ठेवून उल्लेखनीय काम केले:- पद्मकांत कुदळे…

कोपरगाव प्रतिनिधी :- शासकीय सेवेत कोणत्याही पदावर काम करत असताना त्या अधिकाऱ्याने धार्मिक सामाजिक व राजकीय सलोखा जोपासून काम केल्यासत्या अधिकाऱ्याची कामाची पावती जनतेकडून मिळत असते असे काम करणारे कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी उल्लेखनीय काम केल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी केलेकोपरगाव तालूका शेतकरी कृती समितीच्या वतीने […]

Read More

विश्वास संपादन करत सभ्य लोकांशी माणुसकी जपत रहा:- सुशांत घोडके…

संत गाडगेबाबा वाचनालय तिळवणी येथे ज्ञानेश्वर शिंदे पोलीस उपनिरीक्षक व अनिल शिंदे हे सी. ए.परिक्षा उत्तीर्ण झाले बद्दल सन्मान…कोपरगाव प्रतिनिधी:-प्रशासकीय सेवेसह जवळपास सर्वच क्षेत्रात विश्वासार्हता कमी होत चालली असून जनतेचा विश्वास संपादन करुन सभ्य लोकांशी माणुसकी जपत रहा.तरच भावी पिढीला आदर्श ठराल. असे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी एका कार्यक्रमात केले.कोपरगांव तालुक्यातील […]

Read More

यादवभाई लोट यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगांव नगरपरिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी कै. यादवभाई बाबूजी लोट (वय ९० वर्षे ) यांचे बुधवार दि.०७ ऑगस्ट २०२४ रोजी वृध्दपकाळाने निधन झाले आहे.कोपरगांव नगरपरिषद अग्निशमन वाहन चालक म्हणून ३० वर्षे सेवेत होते. जुन्या पिढीतील मनमिळाऊ प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांचा गांवक-यांमध्ये लौकिक राहिला आहे.त्यांचे पश्चात राजन आणि मनोज असे दोन मुले, सुना,चार नातू,नात सुना, पणतू […]

Read More

साखर उद्योगामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची गरज:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-राज्यातील साखर आणि संलग्न उद्योग पर्यावरणीय प्रश्नांच्या अनुषंगाने विशिष्ट संक्रमणातून जात आहेत. तसेच जागतिक हवामान बदल, अतिपाणी आणि अमर्यादित रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचे खालवलेले आरोग्य, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, कमी उतारा अशा आव्हानांना ऊस उत्पादक सामोरे जात आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार साखर उद्योगांमार्फत शेतकर्यांपर्यंत व्हावा […]

Read More

इन्कम टॅक्स भरणे म्हणजे देश सेवा करणे:- सीए डॉ.गिरीश आहुजा…

कोपरगाव प्रतिनिधी : इन्कम टॅक्स हा प्रत्येक व्यवसायातील व्यक्तीला भरावा लागतो. इन्कम टॅक्स विषयी असणारा कायदा हा टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सत्यता पडताळून पाहत असतो. सध्या डिजिटल युग असल्यामुळे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वास्तविक परिस्थितीचे भान ठेवून योग्य तो नफा तोटा नोंदविला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने नफा तोटा नोंदविला गेला तर नुकसान आपलेच आहे. चुकीच्या कामामुळे […]

Read More

‘नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चित यश’:- तहसीलदार श्री.संदीपकुमार भोसले…

कोपरगाव प्रतिनिधी:-रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे नुकतेच उद्घाटन पार पडले. या उद्घाटन प्रसंगी कोपरगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. श्री.संदीपकुमार भोसले हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्यांनी ‘स्पर्धा परीक्षा […]

Read More

होय विवेकभैय्या कोल्हे आमदार होणार:- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-काल राष्ट्रीय हथकरघा दिनाचे औचित्य साधून समता हॉल येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश(काका) कोयटे,संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बोलताना काका कोयटे यांनी कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी व व्यावसायिकांना मदत होण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे हे आमदार होतील.विधान भवन परिसरात देखील आपल्या स्थानिक कलाकुसरीचे […]

Read More

जलजीवन मिशन पाणी योजनांचे उद्भव गोदावरी कालव्यावरच ठेवा:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदारसंघात अनेक ग्रामपंचायतींना जलजीवन मिशन योजना मंजुर झालेली असुन सदर योजनांचे कामकाज कार्यान्वीत आहेत. मात्र या योजनांसाठीचा उद्भव थेट जलाशयावर ठेवावा असा अजब निर्णय घेतला जातो आहे.त्यामुळे सदर योजना पुर्ण होवुन देखील पाण्याअभावी सदर योजना कार्यान्वीत होवु शकत नाही कारण कोपरगाव तालुका व नांदूर मध्यमेश्वर बंधारा (पीकअप वेअर) जलाशयाचे अंतर जलवाहिनीसाठी सुमारे […]

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची आ. आशुतोष काळेंकडून कोपरगावात जय्यत तयारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार (दि.०८) पासून जनसन्मान यात्रा काढली आहे. राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार (दि.१०) रोजी दुपारी ३.३० वाजता कोपरगाव शहरात येणार आहे. या यात्रेच्या स्वागताची आ.आशुतोष काळे यांनी जय्यत तयारी केली असून राष्ट्रवादीचे झेंडे, स्वागताचे होर्डिंग्सने संपूर्ण कोपरगाव शहर राष्ट्रवादीमय झाले आहे.राज्याचे […]

Read More