कोपरगाव शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु व्यापाऱ्यांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराला रविवार (दि.२२) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांचे चिंतेचे ढग कायमचे दूर झाले असून शहरातील व्यापाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पाणी प्रश्न सुटल्यामुळे निश्चितच व्यवसाय वृद्धी होणार आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.ज्या प्रश्नामुळे कोपरगाव शहराचा […]
Read More