राष्ट्रसंत जनार्दन स्वामी औषधनिर्माणशास्र महाविद्यालायात ” जागतिक फार्मसी दिन” उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी महाविद्यालयात बुधवारी दिनांक 25 सप्टेंबर हा दिवस ” जागतिक फार्मसी दिन” म्हणून आनंदात साजरा करण्यात आला.”फार्मसिस्ट मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड” या वर्षीच्या फार्मसी दिनाचा केंद्र विषय होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत मेटकर असिस्टंट कमिशनर एफडीए अहमदनगर व अध्यक्ष गणेश वाणी, केमिस्टअसोसिएशन कोपरगावभरत मोरे,मेंमबर ऑफ केमिस्ट असोसिएशन,व […]

Read More

जलसमस्या सोडविणारा खरा नायक विवेकभैय्या कोल्हे :- सुरेश शिंदे…

समस्येची मुळापासून सोडवणूक करणारा नेता म्हणून आम्हाला आदर…कोपरगाव प्रतिनिधी:-तिळवणी येथील पालखेड डाव्या कालव्यावरून पाझर तलाव भरण्यासाठी नादुरुस्त असलेल्या चारी नंबर ५१ च्या दुरुस्तीसाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनीदोन जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले.शेतकऱ्यांच्या हस्ते मशीनचे पूजन करून ५१ नंबर चारी करण्याचे व दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रसंगी अशोक […]

Read More

प्रवरेचे पाणी जिरायती भागात आणूनपाणीदार आमदार आशुतोष काळेंची, जिरायती भागात जलक्रांती:- अशोकराव रोहमारे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोपरगाव मतदार संघातील ज्या जिरायती गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याच्या टँकर शिवाय पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते.त्या गावांना पाणी मिळेल त्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या जिरायती गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच आहे. त्याचबरोबर शेती सिंचनाचा देखील प्रश्न सुटला असून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यासाठी […]

Read More

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना त्याग, समर्पण, समाजसेवा व देश सेवेचा मंत्र देतात:- डॉ. महावीरसिंग चव्हाण…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-स्वयंसेवकांनी त्याग, समर्पण, समाजसेवा व देश सेवेचा मंत्र घेऊन काम करावे. युवकांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात संस्कार संस्कृतीची आठवण ठेवावी. त्याचप्रमाणे स्वयंसेवकांनी निस्वार्थपणे तणमन-धनाने राष्ट्रीय सेवा योजनेची समाजोपयोगी कामे वर्षभर नियमित कार्यक्रमांद्वारे व सात दिवस खेडेगावात राहून करावी. स्वयंसेवकांनी विशेष शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांना शेतीविषयक तांत्रिक माहिती देऊन तसेच अंधश्रद्धा […]

Read More

गेल्या ८ वर्षापासून अंध, अपंग, निराधारांना समता परिवाराची अन्नसेवा…

कोपरगाव प्रतिनिधी: समता परिवाराच्या मातृतुल्य सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त समता परिवाराच्यावतीने कोपरगाव शहरातील अंध, अपंग, गरजू, निराधार अशा ६८ महिला व पुरुषांना मिष्टान्न अन्नदान सेवा देऊन समता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते सोलापुरी चादर भेट देण्यात आली.प्रसंगी सौ.सुहासिनी कोयटे म्हणाल्या की, समता परिवाराच्यावतीने अनाथ, अंध, अपंग, निराधारांना […]

Read More

आर जे एस फार्मसी च्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमास भेट…

आत्मनिरिक्षन व आत्मचिंतन करण्याची संधी…कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक औषध निर्माता दिवसाचे औचित्य साधून आपण समाजाचे देणे लागतो व या सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात आला , त्या अंतर्गत 23 सप्टेंबर 2024 रोजी द्वारकामाई वृद्धाश्रम शिर्डी या स्थानिक वृद्धाश्रमाला […]

Read More

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान,घरात पाणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली भर पावसात नुकसानीची पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.अनेक भागातील सोयाबीन,कांदा,कांदा रोपे,मका,कपाशी या सारख्या पिकांचे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे.काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार महेश सावंत यांच्याशी […]

Read More

कोपरगाव औद्योगिक वसाहतीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.विविध विषयांचे ठराव मंजूर करून भविष्यातील धोरण ठरवण्याच्या दृष्टीने विचारमंथन यावेळी करण्यात आले.मागील वर्षीचा इतिवृत्त वाचन झाले व पुढील अंदाजपत्रकावर चर्चा करून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.सर्व संचालक सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळे नुकतेच १४.५२ कोटी निधी […]

Read More

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान,पंचनामे तातडीने करावे:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.अनेक भागातील सोयाबीन,कांदा,कांदा रोपे,मका,कपाशी या सारख्या पिकांचे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे.काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे […]

Read More

परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आ.आशुतोष काळेंची शेतकऱ्यांच्या बांधावरून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – दोन दिवसापासून कोपरगाव मतदार संघात पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे मतदार संघातील अनेक गावातील शेतकऱ्यांना फटका बसला असून सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे […]

Read More