महायुती शासनाच्या कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतील :- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील सर्वच घटकांचा विचार करून त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,शेतकरी, महिला अशा अनेक घटकांसाठी महायुती शासनाने विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा प्रसार आणि प्रचार होवून गरजू नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत या योजना निश्चितपणे पोहोचतील असा विश्वास […]
Read More