कर्जमाफी करतांना थकीत शेतकऱ्यांसह नियमित कर्जदार शेतकऱ्यांचाही जास्तीत जास्त फायदा व्हावा ,आमदार आशुतोष काळेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अतिशय कठीण परिस्थितीतून वाटचाल करीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी लक्षात घेतल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची अत्यंत आवश्यकता होती.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना महायुती शासनाने कर्जमाफी करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे.परंतु कर्जमाफी करतांना पीक कर्जासह मध्य मुदत व दीर्घ मुदतीच्या कर्जदारांचाही थकबाकीमध्ये समावेश करणे गरजेचे असून त्याशिवाय शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार नाही. तसेच नियमित […]
Read More