देर्डे-कोऱ्हाळे येथे एसटी बस थांब्यास मंजुरी; स्नेहलता कोल्हेंकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथे एसटी बस थांब्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्याची माहिती मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.कोपरगाव तालुक्यातून प्रवासी शिक्षण, नोकरी, वैद्यकीय उपचार तसेच विविध कामांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी व अहिल्यानगर येथे जात […]
Read MoreCategory: Uncategorized
ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे, तर लोकसेवक म्हणून काम करा पंचायत समितीच्या जनता दरबारात आ. आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरीकांची कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात,तुमच्याकडे जो आपली अडचण घेवून येईल, आपले काम घेवून येईल त्यांना मदत करून […]
Read Moreठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे, तर लोकसेवक म्हणून काम करा पंचायत समितीच्या जनता दरबारात आ. आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरीकांची कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात,तुमच्याकडे जो आपली अडचण घेवून येईल, आपले काम घेवून येईल त्यांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवा. येणाऱ्या सर्व नागरीकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याची काळजी घ्या, ठराविक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम […]
Read Moreabc xyz safddgfghgfgfdeed
Read Moreशिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही :- आमदार सत्यजीत तांबे…
२५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा…कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं नमूद करत तात्काळ ठोस उपाययोजना न झाल्यास २५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. […]
Read Moreनागपूर विद्यापीठाच्या विस्तार व शिक्षणपरिषदेवर राजेश परजणे यांची नियुक्ती…
कोपरगांव प्रतिनिधी:-नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) विस्तार व सतत शिक्षण परिषदेवर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष व कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश नामदेवराव परजणे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या कार्यालयाकडून श्री […]
Read Moreकोपरगाव मतदारसंघात नाला खोलीकरणाच्या कमाला वेग; मे अखेर पर्यंत होणार काम पूर्ण :- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-जलयुक्त शिवार उपक्रम अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंग व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातून कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील ४७ गावांची निवड झाली आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील २३ आणि राहाता तालुक्यातील २४ गावांचा समावेश आहे. यातील कोपरगाव तालुक्यातील १८ गावांमध्ये जलयुक्त शिवारचे काम पूर्ण […]
Read Moreव्यापारी नारायणशेठ अग्रवाल यांची नात कु.साची विरेश अग्रवाल हिस दहावी सी.बी.एस.सी मध्ये 96% गुण मिळवून उत्तीर्ण, सर्व स्तरातून कौतुक…
कोपरगाव प्रतिनिधी:-उभ्या महाराष्ट्रात नावाजलेल्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी या शाळेतली विद्यार्थिनी कु.साची वीरेश अग्रवाल हिला दहावी सी.बी.एस.सी मध्ये 96% मार्क मिळाले या अभूतपूर्व यशामुळे तिचे सर्वत्र स्वागत होत आहे.इंग्लिश व आयटी या विषयांमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवून ती कौतुकास पात्र ठरली आहे. या यशाबद्दल बोलताना कु.साची म्हणाली डॉ.मनालीताई अमित दादा कोल्हे यांचे सक्रिय मार्गदर्शन […]
Read Moreआत्मा मालिकला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार…
कोपरगाव प्रतिनिधी: मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यालयास दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विज्ञान जथ्था’ पुरस्काराने आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलला सन्मानित करण्यात आले.आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात प्रथम स्थानावर आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये गुरुकुलाचे २६ विदयार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी […]
Read Moreनारीशक्ती वंदन विधेयक, 33% आरक्षण लागू झाल्याने;भारतीय लोकशाहीत महिलांची ताकद वाढणार :- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी मोठे पाऊल उचलले असून, भारतीय लोकशाहीतील महिलांच्या सशक्त सहभागासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी टप्पा मानला जात आहे. लोकसभा तसेच राज्य विधानसभांमध्ये महिलांना ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ अंतर्गत ३३ टक्के आरक्षण वाढवूनदेण्याचा हा ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतला असून, हा निर्णय स्वागतार्ह आहे. या […]
Read More