सहकारातून आत्मनिर्भर भारत :- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावच्या स्व.शंकररावजी कोल्हे संजीवनी साखर कारखाना यांच्या वतीने बायो प्रोडक्ट म्हणून (सी.एन.जी) गॅस चे दररोज दहा ते बारा टन उत्पादन होते व वितरित केले जाते.आजच्या जगातील युद्धजन्य परिस्थितीत या गोष्टीला अनन्य साधारण महत्व आहे. संजीवनी कारखान्यातर्फे होणाऱ्या या गॅस चे वितरण मोठमोठ्या तेल कंपन्या द्वारे पेट्रोल पंपाला करण्यात येते. रोज अडीच ते तीन हजार […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न…

विद्यार्थ्यांनी शेतकरी व ग्रामीण विकासासाठी कार्य करावे ज्ञानाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर समाज उन्नतीसाठी करावा:- मा. राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी व ग्रामीण समाजाच्या विकासासाठी करावा. तसेच नवोन्मेष, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांच्या माध्यमातून शाश्वत कृषि विकास साधावा. कृषिचे पदवीधर विविध आव्हानांना सामोरे जात शाश्वत कृषि विकासाचा मार्ग […]

Read More

अन्नदाता ते ऊर्जादाता : संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पामुळे आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल : विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असताना भारताने मात्र सक्षम नेतृत्वामुळे स्थैर्य टिकवून ठेवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्ट्रॅटेजिक इंधन साठ्यांमुळे देशात इंधनटंचाई किंवा मोठी दरवाढ होण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. तरीही भविष्यातील संभाव्य आव्हानांचा विचार करता भारताने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज […]

Read More

राजकारण विकासाचे करतो आणि जे करतोतेच जनतेसमोर मांडतो :- आमदार आशुतोष काळे…

१३.३७ कोटी निधीतून डाऊच,हिंगणी व शिंगवे केटीवेअरच्या पूर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राजकारणात फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागील सहा वर्षात विकासकामांवर भर देवून दशकानुदशके प्रलंबित असलेली विकास कामे पूर्ण केली असून राजकारण विकासाचे करतो आणि जे करतो तेच जनतेसमोर मांडतो असे स्पष्ट मत आमदार आशुतोष काळे […]

Read More

मा.मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. शंकरजी महाराज शेवाळे यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथे भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात संपन्न होणार आहे. या निमित्ताने प्रख्यात धर्माचार्य ह.भ.प. शंकरजी महाराज शेवाळे […]

Read More

स्व. अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या आ. आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जावे अशा स्व. अजितदादा पवार यांच्या उत्तुंग कार्य आणि दूरदृष्टीमुळे आज आपण विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहत आहोत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी स्व.अजितदादांनी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी आ.आशुतोष […]

Read More

योजनेचा लाभ हीच खरी विकासाची ओळख :- सौ. चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि इतर कामासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत मिळत आहे. या शिबिराच्या माध्यमातून पात्र तळागाळातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने हीच खरी विकासाची ओळख आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. […]

Read More

गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन संपन्न…

कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव प्रतिनिधी:-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर येथे मंगळवार दि. १० रोजी मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या वतीने आयोजित रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त ज्ञानदेव मांजरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे शैक्षणिक निरीक्षक नारायण बारे, प्राचार्य वसीम शेख व कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे उपस्थिती होते. […]

Read More

मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 39 वा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ रविवार दि. 15 मार्च, 2026 रोजी सकाळी 10.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये होणार्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. जिष्णू देव वर्मा हे उपस्थित असणार आहेत. या पदवीप्रदान समारंभामध्ये […]

Read More

कृषिप्रधान देशातील शेतकरी पुत्रांनी केवळ पिकवणारे नव्हे तर विकणारे व्हावे :- विवेक कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी :- “विद्यार्थ्यांनी काळानुरूप तंत्रज्ञान व व्यवहारज्ञान आत्मसात करून आत्मनिर्भर बनावे. कृषिप्रधान देशातील शेतकरी पुत्रांनी केवळ पिकवणारे न राहता उत्पादनाची योग्य विक्री करणारे उद्योजक बनावे,विद्यार्थ्यांनी एक्स्पोसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून काळाच्या प्रवाहासोबत राहण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाने आयोजित केलेला हा एक्स्पो विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्यास […]

Read More