योग हा आनंदी आणि संतुलित जीवनाचा सर्वोत्तम मार्ग – अभिजित शहा…. कोपरगाव प्रतिनिधी:- “योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारे ताणतणाव, विविध आजार आणि मानसिक अस्थिरता यांवर योग हा प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाने नियमित योगसाधना अंगीकारून स्वतःचे आरोग्य जपावे. योगसाधकांनी […]
Read MoreCategory: Uncategorized
सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे समतानगर परिसरातील नागरिकांना चिखल तुडवावा लागला :- शैलेश साबळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-पहिल्याच पावसाने कोपरगाव शहरातील समतानगर परिसरातील नगरपरिषद सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार पूर्णपणे उघड झाला आहे. पहिल्याच अल्प पावसात परिसरातील संपूर्ण कच्चे रस्ते चिखलमय झाले असून रस्त्यांवर चालणे देखील कठीण झाले आहे.आम्ही सातत्याने मुरूम टाकण्याच्या केलेल्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी उदासीनता दाखवल्यामुळे समतानगर परिसरातील […]
Read Moreउपसभापतीचीही खुर्ची घ्या, पण निर्णय शेतकरी हिताचे घ्या :- उपसभापती गोवर्धन परजणे… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- शेतक-यांचे हित जपण्यासाठी आम्ही सर्वानुमते तुम्हाला सभापतीपदाची खुर्ची दिली. परंतु शब्द देवून तो कधीच न पाळणे ही नेहमीची विश्वासघातकी प्रवृत्ती तुमच्या नेत्याच्या रक्तात आहे. त्यामुळे तुम्ही सभापतीपद सोडले नाही. परंतु आम्ही त्याचा विचार न करता मोर्विस व रांजणगाव देशमुख […]
Read Moreराष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला यश,घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवार (दि.२२) पासून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय […]
Read Moreपशुंच्या अनुवंशिक गुणवत्ता मूल्यमापनासाठीगोदावरीची प्रयोगशाळा एक क्रांती :- एकनाथ डवले… कोपरगांव प्रतिनिधी:-भविष्यात देशी व संकरीत गाईंना होणारे आजार, त्यांची प्रजनन व दूध देण्याची क्षमता तसेच पशुधनाच्या अनुवंशीक मूल्यमापनासाठी गोदावरी खोरे दूध संघाने बायफ संस्थेच्या सहकार्याने सुरु केलेली प्रयोगशाळा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायातील मोठी क्रांती असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कोपरगांव येथील […]
Read Moreआयुष्यातून हरवलेला पैसा पुन्हा मिळविता येतोहरवलेली वेळ परत मिळत नाही :- प्रा. प्रवीण दवणे… कोपरगांव प्रतिनिधी:-आयुष्यात पैसा आणि वेळ या दोन्हीही गोष्टी माणसांसाठी आवश्यक आहेत. या दोन्हींपैकी पैसा हरवला तर तो पुन्हा कमविता येतो परंतु वेळ हरवली तर ती पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यात जो वेळ पाळतो त्यालाच वेळ पाळते असे उद्गार ठाणे येथील […]
Read Moreयुवकांनी आधुनिकतेचा स्वीकार करतानाभारतीय संस्कृतीतील मूल्ये व संस्कार जपावे :- कडासने… कोपरगांव प्रतिनिधीआजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांसमोर अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र सोशल मिडिया, व्यसनाधीनता, चुकीची संगत आणि भौतिक सुखांच्या आहारी जाण्याचा धोका देखील वाढला आहे. अशावेळी युवकांनी आधुनिकतेचा स्वीकार करताना भारतीय संस्कृतीतील मूल्ये, संस्कार आणि आध्यात्मातील विचार जपणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन नाशिक येथील […]
Read More” हे विश्वची माझे घर ” हा दृष्टिकोनप्रत्येकाजवळ असणे आवश्यक :- दशरथे महाराज… कोपरगांव प्रतिनिधी:-ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे, पण मना – मनांमध्ये अंतर वाढू नये यासाठी ” हे विश्वची माझे घर ” हा दृष्टिकोन प्रत्येकाजवळ असणे आवश्यक असल्याचे मत श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरीभूषण ह. भ. प. उमेश महाराज दशरथे यांनी […]
Read Moreबालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश :-मंत्री आदिती तटकरे…. कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे […]
Read Moreएस एस जी एम महाविद्यालयाकडून आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार… रयतसेवेसाठी हक्काचा आमदार म्हणून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार :- आ. विवेक कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षण क्षेत्रात वाढत्या बदलाच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर आधारित रयत शिक्षण संस्था समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे कार्य करत आहे. एस एस जी एम महाविद्यालयाशी माझा आगळा वेगळा […]
Read More