निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलावलघु बंधारे भरून द्या आ. आशुतोष काळेंच्या सूचना…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्याप्रमाणेच यावर्षी देखील नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेवून निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, गाव बंधारे, पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या […]
Read More