सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पात आयओटी तंत्रज्ञानावर होणारे संशोधन शेतकर्यांना फायदेशीर:- महासंचालक श्री. रावसाहेब भागडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतीमध्ये प्रभावी सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी, विविध पिकांचे प्रत्यक्ष वेळेनुसार अचूक सिंचन वेळापत्रक ठरवण्यासाठी, पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे व उत्पादनात वाढ होण्याची क्षमता आ.यो.टी. तंत्रज्ञानामध्ये आहे. यावर महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पात होत असलेले संशोधन शेतकर्यांना फायदेशीर असल्याचे प्रतिपादन कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी केले. महात्मा फुले कृषि […]

Read More

राजा वीरभद्र यात्रेनिमित्त संवत्सरला बुधवारी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन…

कोपरगाव प्रतिनिधी:-संवत्सर परिसरातील बिरोबा चोक येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामदैवत श्री राजा वीरभद्र महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्ताने बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर) यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार असून भाविकानी […]

Read More

आ.आशुतोष काळेंचा ‘जनता दरबार’ बनलेनागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्याचे हक्काचे व्यासपीठ, विश्वासार्ह लोकप्रतिनिधी असल्यामुळे आ.आशुतोष काळेंच्या जनता दरबारात प्रश्न घेवून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागतांना त्यांना त्रास होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेवून तात्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेवून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब […]

Read More

सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट:- राज्यपाल हरिभाऊ बागडे…

शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५ चे उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी): – सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते‌. यावेळी राज्याचे […]

Read More

शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत:- राधाकृष्ण विखे पाटील…

लोणी येथे डाळींब बहार मेळावा व कृ‍षी प्रदर्शनाचे आयोजन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- आधुनिक तंत्रज्ञान व जैविक खतांचा वापर करून शेतीची उत्‍पादन क्षमता वाढवावी लागणार असून शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.डाळींबरत्‍न बाबासाहेब गोरे यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे, […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते हिंगणवेढे (घारी) च्यासेवा सोसायटीचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील हिंगणवेढे (घारी) येथील स्व.भास्करराव श्रीपतराव पा. शिलेदार यांनी स्थापन केलेल्या सेवा सहकारी सोसायटीचा नामकरण सोहळा शनिवार (दि.०८) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या सोसायटीचे कै.श्री.भास्करराव श्रीपतराव पा.शिलेदार विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.हिंगणवेढे (घारी) असे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे […]

Read More

दहेगाव बोलका चौफुलीवर गतिरोधक बसवा:- त्र्यंबकराव सरोदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई नागपूर महामार्गावर दहेगाव चौफुली येथे गतिरोधक बसविणे तातडीने गरजेचे आहे.शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना अतिवेगाने जाणाऱ्या महामार्गावरील वहानांमुळे दैनंदिन वहिवाट करणे अडचणीचे होत आहे. अनेक अपघात गतिरोधक नसल्याने नजीकच्या काळात या जागेवर झाले आहे तरीही तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी सहकार महर्षी कोल्हे कारखाना संचालक त्र्यंबकराव सरोदे यांनी केली आहे.वेगवान महामार्ग हे दळणवळण करण्यासाठी […]

Read More

सहकार दिंडीचे कोपरगावात आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर -शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते कोपरगाव मार्गावरून येणाऱ्या कै.वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे कोपरगाव शहरांमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले.यावेळी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दिंडी आली असता आ.आशुतोष काळे यांनी सहकार दिंडीचे स्वागत करून स्वत: दिंडीत सहभागी झाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन […]

Read More

त्यागमूर्ती माता रमाई यांचे योगदान आपले राष्ट्र घडण्यात मोलाचे:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात आयोजित मिरवणुकीत कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे सहभागी झाले व त्यांनी अभिवादन केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे राष्ट्रपुरुष आपल्या देशात घडले त्यांच्या अद्वितीय कार्याच्या मागे माता रमाई यांनी केलेला त्याग हा अविस्मरणीय आहे.या महान त्यागामुळेच गौरवशाली राष्ट्र घडते आहे कारण प्रतिकूल काळात त्याग […]

Read More

आर्थिक स्वावलंबनामुळेच महिला सक्षमीकरण होऊ शकते:- मा.प्रशांत वाबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- “भारतात सर्वात जास्त महिला कर्मचारी एल.आय.सी. या संस्थेत आहेत. त्या कुटुंबाचा आधार आहेत. या महिला कुटुंबाला मदत करतात एल.आय.सी ही संस्था ‘विमा सखी योजना’ महिला सक्षमीकरणासाठी मदत करते, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच विमा सखी योजनेत काम करून स्वतः आर्थिक स्वावलंबन करावे कारण सर्वात जास्त रोजगार मिळवणाऱ्या संधी वाणिज्य व कला शाखेत उपलब्ध आहेत. आज […]

Read More