सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पात आयओटी तंत्रज्ञानावर होणारे संशोधन शेतकर्यांना फायदेशीर:- महासंचालक श्री. रावसाहेब भागडे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतीमध्ये प्रभावी सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी, विविध पिकांचे प्रत्यक्ष वेळेनुसार अचूक सिंचन वेळापत्रक ठरवण्यासाठी, पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे व उत्पादनात वाढ होण्याची क्षमता आ.यो.टी. तंत्रज्ञानामध्ये आहे. यावर महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पात होत असलेले संशोधन शेतकर्यांना फायदेशीर असल्याचे प्रतिपादन कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी केले. महात्मा फुले कृषि […]
Read More