आ. आशुतोष काळे दिलेला शब्द पाळणारे आदर्श नेतृत्व:- सरपंच संदीप पवार ; घारीच्या सरपंचपदी काळे गटाचे संदीप पवार बिनविरोध….
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- जिथे जिवंत माणसाला दिलेल्या वचनांचा विसर पडतो तिथे ज्या व्यक्ती आपल्यात नाही त्यांना दिलेल्या वचनाचा तर कोणीच विचार करत नाही. मात्र हा समज आ.आशुतोष काळे यांनी खोटा ठरविला असून माझे चुलते स्व.शांतीलाल पवार यांना दिलेला शब्द पूर्ण करून मला सरपंचपदाची संधी दिली. राजकारणात दिलेला शब्द पाळणारा नेता हा विश्वास, समर्पण आणि […]
Read More