शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहताप्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हेच ध्येय:- आ.आशुतोष काळे…
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-शासनाच्या योजना हे केवळ अध्यादेश नसतात तर ह्या योजना कल्याणकारी सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या संधी असतात.त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते. त्यामुळे अशा योजना पात्र नागरीकांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी वेळोवेळी स्वत:ची यंत्रणा उभी करून आजवर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांना […]
Read More