शिव आणि हरी एकच:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तीर्थक्षेत्र पुणतांबा येथील चांगदेव महाराजांनी नरहरी सोनार यांचे नामकरण केले, गहीनीनाथ हे त्यांचे गुरु होते. संत नरहरी महाराजांची कट्टर शिवभक्ती होती मात्र त्यांना पंढरपुरच्या विठूरायाने शिव आणि हरी एकच असल्याची प्रचिती करून दिली असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. शहराच्या सराफ बाजार भागातील मंदिरात शनिवारी संत नरहरी महाराज यांची ७३६ वी […]

Read More

शिवजयंती निमित्त पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिक शहरातील विविध मंडळांना भेटी..!!

समाजातील सर्व घटकांची वर्षभर सेवा हेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. समाजातील अन्याय झालेल्या वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. त्यांच्या या विचारांचा वारसा आपल्याला पुढे चालू ठेवायचा असून वर्षभर समाजातील सर्व घटकांची सेवा आपण केली […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहाने संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १९ फेब्रुवारी २०२२ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली.विदयालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लायन्स क्लब चे अध्यक्ष राम थोरे आणि लायन तुलसी खुबाणी यांच्या हस्ते झाले.त्या प्रसंगी जनार्देन स्वामी हाॕस्पीटलचे प्रसाद कातकडे, लायन सुधीर डागा,ला.राजेंद्र शिरोडे,ला.अक्षय गिरमे,ला.डाॕ.तुषार गलांडे,ला.राजेंद्र शिंदे आदि उपस्थित होते.या वेळी विदयालयाचे चेअरमन […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम केले:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-महापुरुषांचे विचार आकाशाला गवसणी घालणारे असून दुर्दैवाने संकुचित विचारांच्या लोकानी महापुरुष जाती जातीत बंदिस्त केले मात्र या महापुरुषांनी जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम केले असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेकोपरगाव हमाल पंचायतीने छ शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होतेसुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छ शिवाजी महाराज […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-“सध्याच्या डिजिटल युगामुळे मोबाईल आदी बाह्य आकर्षणे वाढल्यामुळे तसेच समज कमी असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे प्राध्यापकांबरोबरच पालकांनी लक्ष ठेवण्याची कधी नव्हे ती गरज आज निर्माण झाली आहे. अन्यथा द्यिार्थ्यांची सर्वांगीण विकासामध्ये बाधा येऊ शकते व त्याचे भतिव्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे” असे प्रतिपादन को. ता. एज्यु. सोसायटीचे सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी यांनी केले. स्थानिक के. […]

Read More

न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..!

कोपरगाव प्रतिनिधी:-विद्यार्थ्यांमधील कला-गुण विकसित होत विद्यार्थी हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्याचे न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूल हे केंद्र आहे.या शैक्षणिक संस्थेमधून सक्षम विद्यार्थी घडत आहेत.त्यामुळे ही संस्था विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार श्रीरामपूर तालुक्याचे डी वाय एस पी श्री संदीप मिटके यांनी न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण […]

Read More

साईदेवा प्रतिष्ठानची शिवजयंती सर्वानाच उदबोधक:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरातील साईदेवा प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो त्यांची शिवजयंती सर्वांनाच उदबोधक असते असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमीत्त साईदेवा प्रतिष्ठानच्यावतींने शिवप्रतिमेचे पुजन करून महाआरतीचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी प्रास्तविकात छत्रपती […]

Read More

सेवा फाउंडेशनचे रक्तदान शिबीर प्रेरणादायी:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथी उपक्रमानिमीत्त सामाजिक कार्यक्रम सर्वत्र साजरे होत असतात परंतु सेवा फाउंडेशन गेल्या तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करते हा उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. रक्तदान हे जीवनदान आहे. सीमेवरील जवानांपासून ते घरातील रूग्णापर्यंत सर्वानाच रक्ताची गरज भासत असते तेव्हा प्रत्येकाने रक्तदान केलेच […]

Read More

शिवरायांच्या विचाराची आज गरज:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराज भोसले या भुतलावर एक आदर्श राजे होवुन गेले त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आज आपल्यासमोर शिवविचाराने उभे आहे तेंव्हा शिवरायांच्या विचारांची आज सर्वानाच गरज आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. शिवजयंतीला सणाचे स्वरूप प्राप्त झाले असून तरूणाईने तो साजरा करण्यात कुठेही कसुर […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे युगपूरूष:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे द्रष्टे युगपूरूष होते, त्यांनी अतिशय लहान वयात आई जिजाउ यांच्याकडुन संस्काराचे धडे घेत त्यातून स्वराज्याला घडविण्याची महान कामगिरी केली, शेती-शेतकरी आणि जलव्यवस्थापनावर त्यांनी प्रामुख्याने भर देत महाराष्ट्र राज्याची कृषि व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी असंख्य लोककल्याणकारी योजना राबविल्या असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव […]

Read More