गोदावरी कालव्यांना रब्बीला 3 तर उन्हाळ हंगामासाठी ४ पाटपाण्यांची आर्वतने द्यावी:- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-बारमाही गोदावरी कालवे येथील शेतक-यांच्या शेतीचा मुख्य श्वास आहे, मात्र गेल्या 2 वर्षापासून पर्जन्यमान शंभर टक्के, धरणे पाण्यांने तुडुंब भरलेली असतांनाही त्याचे वारंवार नियोजन बिघडवले जाते, तेव्हा या हंगामात गोदावरी कालव्यांना रब्बीसाठी ३ तर उन्हाळ हंगामासाठी ४ आर्वतने देऊन कालवे दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे […]
Read More