संजीवनी युवा प्रतिष्ठानचा साई परिक्रमा देखावा ठरला रामनवमीचे आकर्षण ,साईपालखीत जाणाऱ्या भाविकांना सुगंधित दूध वाटप; साई गाव पालखीचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या श्री साई गाव पालखीचे विधिवत पूजन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी पूजनानंतर त्यांनी श्री साई पालखीत सहभागी होऊन साईभक्तांचा उत्साह वाढविला.तसेच साईभक्तांना […]

Read More

स्व. दौलतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या शेडचे जेऊरकुंभारी ग्रामपंचायतकडे हस्तांतर, मिलन चव्हाण यांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे अमरधामच्या बाजूला कै. दौलतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ गावचे भूमिपुत्र मिलन चव्हाण यांनी गंगेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे पाच लाख रुपये खर्चाचे संरक्षक कंपाउंडसह पत्र्याचे शेड बांधले ते रामनवमीच्या मुहूर्तावर जेऊरकुंभारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच सुवर्णा पवार यांच्याकडे सुपूर्द केले. ग्रामस्थांच्या वतीने मिलनकुमार चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी दि न्यु इंडिया इन्शुरन्स […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगामाची सांगता ; केंद्र शासन निर्यातीचा निर्णय घ्यावा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-यावर्षी सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगामाचे अंदाज चुकले असून अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले आहे. त्यामुळे काहीशा आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. देशांतर्गत साखरेला ३३०० रुपये दर मिळत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेला जवळपास ४००० रुपये क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घेतल्यास देशांतर्गत साखरेचा दर वाढणार असून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेल […]

Read More

शाश्वत विकासासाठी बायोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय:- मोम्ना हेजमदी ; संजीवनी वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीषद…

कोपरगांव प्रतिनिधी:- बायोटेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान आरोग्य, शेती, औषदनिर्माण, वैद्यकिय, अन्न सुरक्षा, अशा अनेक क्षेत्रात उपयोगी आहे. आधुनिक बायोटेक्नॉलॉजी मानवी आयुर्मान वाढविण्यासाठी अत्यत उपयोगी आहे. या तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्र व्यापले असुन आपल्या जीवनमानाशी या तंत्रज्ञानाचा अगदी जवळचा संबंध आहे, म्हणुन शाश्वत विकासासाठी बायेटेक्नॉलॉजी हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन युनिर्व्हसिटी ऑफ बाथ, युनायटेड किंग्डमच्या प्रो व्हाईस […]

Read More

कोपरगाव शहराच्या विविध रस्त्यांना विशेष रस्ता अनुदान योजनेतून ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगावची धुळगाव ओळख पुसण्यात यश…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराला चेष्टेने धुळगाव असे संबोधले जायचे. ही ओळख पुसण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या बहुतांशी मुख्य रस्त्यांचा प्रश्न मागील साडेतीन वर्षात सोडविला असून कोपरगावची धूळगाव ओळख पूसण्यात यश मिळाले असून शहराच्या विविध रस्त्यांना पुन्हा एकदा ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली […]

Read More

श्री साईगाव पालखीचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते विधिवत पूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा करून दरवर्षी प्रमाणे श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या श्री साईगाव पालखीची विधिवत पूजा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी आ. आशुतोष काळे हे देखील श्री साईगाव पालखी सोहळ्यात […]

Read More

एसजेएस रुग्णालयात डॉ.उंबरकर यांच्याकडून मेंदूतील रक्त वाहिनीच्या फुग्याची neurovascular surgery शस्त्रक्रिया यशस्वी ; महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मोफत झाले उपचार…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळील श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात १५ ते २० दिवसांपूर्वी ४० वर्ष वयाचा रुग्ण मेंदूतील रक्तवाहिनीचा फुगा फुटून (Aneurysm bleeding) या आजाराच्या उपचारासाठी दाखल झाला होता. न्युरो सर्जन डॉ.उंबरकर यांनी सर्व रिपोर्ट आणि रुग्ण तपासल्यानंतर असे निर्देशनास आले की.मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीला फुगा असून त्यासाठी एक अवघड जटिल शस्त्रक्रियेची गरज होती.या आजारालाSub Arachnoid […]

Read More

संस्कारक्षम पिढी घडविणे हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असावे:- माजी मंत्री श्री राजेश टोपे…

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात…कोपरगांव प्रतिनिधी:- मनुष्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्यातील हुशारी, कष्ट करण्याची तयारी आणि स्वभावात प्रामाणिकपणा असे तीन गुण महत्वाचे असतात. पहिले दोन गुण आहेत आणि तिसरा गुण प्रामाणिपणाच नाही तर पहिल्या दोन गुणांची किंमत शुन्य होते. म्हणुन शालेय जीवनात विध्यार्थ्यांमध्ये प्रामाणिपणाचे रसायन भरले तर भविष्यात कोणतही वादळ-वारं त्यांना विचलीत करणार नाही. […]

Read More

साईगाव पालखी सारखे सामाजिक व धार्मिक सोहळे समाज घडवण्याचे केंद्रस्थान:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त गेल्या २९ वर्षांपासून श्री साई गाव पालखी सोहळा व कथा सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा खरोखरच स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम आहे. अशा सार्वजनिक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवाराच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाते. मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित श्री साई […]

Read More

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. ही अतिशय दुख:द बातमी आहे. खा.गिरीश बापट यांच्या निधनामुळे भाजपची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून, आपण एक आदर्श लोकप्रतिनिधी, प्रामाणिक आणि निष्ठावंत नेता गमावला आहे, अशा […]

Read More