भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शिर्डीत भव्यदिव्य बाईक रॅली…

कोपरगाव प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आज रविवारी श्रीक्षेत्र शिर्डी नगरीत भाजप उत्तर नगर जिल्हा संघटनात्मक बैठकीसाठी आगमन झाले असता, भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांच्या वतीने भव्यदिव्य बाईक रॅली काढून बावनकुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दुचाकीला भाजपचे झेंडे लावून व गळ्यात उपरणे घालून शिर्डीतील मुख्य रस्त्यावरून जोरदार घोषणा देत निघालेल्या या […]

Read More

काकडी विमानतळाच्या नाईट लँडिगचा प्रश्न सुटल्याने व्यवसाय वृद्धीला चालनाग्रामस्थांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर –काकडी विमानतळाचे लोकार्पण होऊन देखील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते त्याचबरोबर नाईट लँडिंगचा प्रश्न देखील प्रलंबित होता. त्याबाबत राज्यात आघाडी सरकार असतांना उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून काकडी विमानतळाचा नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे काकडी व परिसराच्या व्यवसाय वृद्धीला चालना मिळणार असून नागरिकांनी आ.आशुतोष काळे […]

Read More

कांदा अनुदान वाटपासाठी सात बाराउताऱ्यावरच्या नोंदीची अट शिथिल करा – आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शेतकऱ्यांना कांद्यावर देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.परंतु अनेक शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसल्यामुळे हे कांदा उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू शकतात त्यासाठी सात बारा उताऱ्यावरच्या नोंदीची अट शिथिल करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या स्थानिक विकास निधीतून शहापूर रस्त्यांचे काम सुरु, ग्रामस्थांनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ. आशुतोष काळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून १० लाखाचा निधी शहापूर गावातील ओसपांढरी परिसरातील रस्त्याच्या खडीकरणासाठी दिला होता. या निधीतून या रस्त्याच्या कामास शहापूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती योगिता घारे (डांगे) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे.शहापूर गावातील ओसपांढरी परिसरात रस्त्याची मोठी अडचण होती. त्याबाबत ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे […]

Read More

आर जे एस होमिओपॅथी मेडिकल विद्यालयाचा ७४ टक्के निकाल…

आर जे एस होमिओपॅथी मेडिकल विद्यालयाचा ७४ टक्के निकाल… कोपरगाव प्रतिनीधी:- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा निकाल लागला असून यात १०० विद्यार्थ्यांपैकी ७४ विद्यार्थी घवघवीत यश मिळवून पास झाले विद्यालयाचा एकूण निकाल ७४ टक्के लागला.यात प्रथम क्रमांक मयुरी शेळके ७७ टक्के,द्वितीय क्रमांक निकिता जाधव ७२ […]

Read More

फार्मसी शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या काळात होणार बदल:- डाॅ. मोंटूकुमार पटेल…

संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीषदेचे उदघाटनकोपरगांव प्रतिनिधी:- फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया येणाऱ्या काळात फार्मसी शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती , विध्यार्थी व शिक्षकांची बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी, विध्यार्थी व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य, कौन्सिलच्या वेबसाईटवर रोजगार संधींचे पोर्टल, फार्मसी कंपन्यांशी समजोता करार, अशा अनेक बाबतीत बदल करणार असुन देशातील फार्मसी शिक्षणाचा उत्तम दर्जा निर्माण करण्याचे संकेत फार्मसी […]

Read More

कोपरगाव तालुक्यात ४३ हजारांवर शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप होणार:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे १ कोटी ६३ लाख रेशनकार्डधारकांना केवळ १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल […]

Read More

तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांद्याची नोंद करून उतारे द्यावेत:- विवेकभैय्या कोल्हे…

एकही शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाने दक्षता घ्यावी…कोपरगाव प्रतिनिधी:- कांद्याच्या दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी सातबारा उताऱ्यावर कांदा नोंदीची सक्ती केली आहे; पण अनेक शेतकऱ्यांनी अशी नोंद केलेली नसल्याने कांदा विक्री करूनही शेतकरी अनुदानापासून […]

Read More

कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार व सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष अधिक बळकट करावा:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ब्रीदवाक्यानुसार यशस्वी वाटचाल करणारा, विकासाच्या प्रक्रियेत तळागाळातील लोकांना सामावून घेऊन भारताला जगात मानाचे स्थान मिळवून देणारा भारतीय जनता पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे. भाजपला त्यागाचा आणि बलिदानाचा मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार आणि केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या विविध […]

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान अजिबात सहन करणार नाही:- स्नेहलताताई कोल्हे…

-कोपरगावात भाजप व मित्र पक्षांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ विशाल यात्राकोपरगाव प्रतिनिधी:- भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर संबोधून त्यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रखर राष्ट्रभक्ती व हिंदुत्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे समस्त भारतीयांचे दैवत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर […]

Read More