नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा कारभार बोलाचीच कढी अन बोलाचाच भात :-मा.नगरसेवक मंदार पहाडे…
स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या घोषणा विरल्या हवेत, नागरिकांना मिळतय गाळमिश्रित पाणी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोपरगावकरांच्या नशिबी दूषित आणि गाळमिश्रित पाणीच असल्याचे कोपरगावकरांना होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यावरून दिसून येत आहे. शहरातील मुख्य भागांमध्ये अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. […]
Read More