माती व पाण्याचे परीक्षण करूनच पिकांना खते देणे शेतकर्यांसाठी फायदेशीर:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-माती व पाण्याचा पीएच हा पिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. योग्य पीएचमुळे खतांची मात्रा योग्य प्रमाणात पिकांना उपलब्ध होते. यासाठी माती व पाण्याचे परीक्षण करूनच पिकांना खते देणे शेतकर्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर […]
Read More