कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवस कर्मवीर कृषी महोत्सव व भव्य शेतकरी मेळावा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शाश्वत शेती, कार्यक्षम सिंचन आणि ग्रामीण शिक्षणाद्वारे शेतकऱ्याचा विकास साधणे या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या विचाराची प्रेरणा घेवून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलच्या विशाल मैदानावर मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत भव्य […]

Read More

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगाराला प्राधान्य :- उद्योगमंत्री उदय सामंत…

शिर्डीत जेम्स अँड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार… शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार :- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील…कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- शिर्डी औद्योगिक वसाहतीतील ६०० एकर परिसरात भविष्यात विविध उद्योग उभारले जाणार असून, या उद्योगांच्या स्थापनेदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी उद्योजकांनी रोजगार देताना किमान ८० टक्के स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन […]

Read More

कहाणी एका जिद्दीची उषाताई पवार यांच्या संघर्षाची :- गोरे सर…

कोपरगाव प्रतिनिधी:-दारिद्र्याने झाकोळलेलं आयुष्य,पण डोळ्यांत स्वप्नं होती उजेडाची…कोपरगावच्या सुभाष नगरातून उठलेली ती मुलगी ,आज महाराष्ट्राच्या सेवेत तेजाने उजळलेली! आई ….. अहिल्याबाई , हातात झाडू पण मनात भगवंत ,पतीचे छत्र हरवले तरी हृदयात माणुसकीचा अंत नाही कधीच…भाऊ … ज्ञानेश्वर , संभाजी चौकात बूट पॉलिश करत,बहिणीच्या भविष्याचे शूज चमकवणारा देवदूतच जणू!आठ बाय दहा चं घर… पणत्या घरात […]

Read More

कोपरगाव-शिर्डी औद्योगिक वसाहतीत प्रशिक्षण केंद्र उभारणी मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मागणीला यश…

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडलेली भूमिका ठरत आहे सार्थ…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी-शिर्डी परिसरात औद्योगिक विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे. मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या विशेष मागणीला मंजुरी मिळून सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग या धर्तीवर टाटा टेक्नॉलॉजी संचलित अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी निधी प्राप्त झाला आहे. […]

Read More

कोपरगांव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडा आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला असून नागरीकांना पाण्याची अडचण येवू नये यासाठी पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भरून घेण्यासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव शहरासाठी पाणी सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरीकांना […]

Read More

बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करा : स्नेहलताताई कोल्हे…

बिबट्यांचा वाढता धुमाकूळ; माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी जखमींची घेतली भेट…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात अलीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नुकत्याच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ग्रामस्थांवर बिबट्याने जीवघेणे हल्ले केले. शिंगणापूर येथे मंदाताई तुळशीराम पवार यांनी आपल्या लेकराचा दिव्यांशचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः मृत्यूला सामोरे जात अप्रतिम धैर्य दाखवले. आईच्या त्या निस्सीम प्रेमाला आणि शौर्याला […]

Read More

गरिबीला हरवून जिद्दीने फडकावला यशाचा झेंडा, उषा पवार एमपीएससीत यशस्वी स्नेहलताताई कोल्हे यांनी केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील सुभाष नगर येथील कन्या उषा गंगाधर पवार हिने आपल्या चिकाटी, मेहनत आणि कुटुंबाच्या संघर्षाच्या बळावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवत कोपरगावचं नाव उज्ज्वल केलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या उषाने आज स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं आयुष्य उजळून टाकलं आहे याबद्दल माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उषा पवार यांचे निवासस्थानी भेट देऊन सत्कार करत […]

Read More

भूमिपुत्रांसाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यवाही; शिर्डी विमानतळावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे काकडी येथील शिर्डी विमानतळावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, या मागणीसाठी युवकांनी व ग्रामस्थांनी विमानतळाच्या गेटसमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

Read More

ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेवू :-आ.आशुतोष काळे…

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही. आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे […]

Read More

नगर- मनमाड हायवे दुरूस्त करा. अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल :- राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची पुरती वाट लागली असून, दररोज निष्पाप लोकांचे अपघातामध्ये बळी जात आहे.कोपरगाव शहरातील होतकरू तरुण दुचाकीवरून प्रवास करत असताना दुचाकी येवला नाका येथील खड्ड्यात आदळल्याने दुचाकीवरील तरुण बाजूला पडल्याने त्याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन जबाबदार आहे.त्यांच्यावर तात्काळ […]

Read More