कृषि महाविद्यालय, पुणे येथे नैसर्गिक शेती परिषद संपन्न , नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची उत्पादकता वाढून पुढची पिढी सुदृढ होईल:- मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-हरित क्रांतीच्या आधी आपल्या देशातील जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2 च्या वर होता आता तो 0.5 च्या खाली झाला आहे. याचे कारण म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके आणि तन नाशकांचा वापर. यामुळे शेती खर्चिक झाली असून जमीन हळूहळू नापीक होत आहे. रासायनिक औषधे वापरून उत्पादित फळे,भाज्या व धान्यांमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर सारखे आजार मोठ्या […]
Read More