कोपरगाव येथे राजकीय घडामोडींना वेग, राजेंद्र झावरे यांचा राजीनामा…

कोपरगाव प्रतिनिधी:- – शिवसेनेत निष्ठेने काम करणारे माजी जिल्हाप्रमुख, उत्तर नगर जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सह संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने कोपरगाव शहरासह उत्तर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र झावरे हे गेल्या चार दशकनापासून शिवसेनेशी ऐकनिष्ठ राहीलेले होते. कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्याविरुद्ध त्यांनी […]

Read More

विवेकभैय्या कोल्हे यांच्या व्हिजनरी नेतृत्वावर प्रभावित होत दडीयाल यांचा भाजपा प्रवेश…

विवेकभैय्या कोल्हे यांचा काळे आणि कोयटे यांना धक्का…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावमध्ये एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून, ठाकरे गट शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल आणि गुरमितसिंग दडीयाल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते रविकाका […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींगच्या कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांना आकर्षक वेतनाची नोकरी ; अंबर एंटरप्रायझेस इंडिया कंपनीने केली निवड, चालू वर्षाची दमदार सुरुवात…

कोपरगाव प्रतिनिधी :- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तिस विद्यार्थ्यांची अंबर एंटरप्रायझेस इंडीया लिमीटेड या कंपनीने आकर्षक वेतन देऊन नोकरीसाठी निवड केली. या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना हि सुवर्णसंधी मिळाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांत मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या ११, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या १०, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ०८ व एमबीए विभागाच्या ०१ अशा एकुण ३० प्रज्ञावंतांचा समावेश आहे. मागील वर्षी […]

Read More

कोपरगाव मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल भागांच्या २ कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांचा विकास व्हावा व या भागातील नागरीकांना मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यची महायुती शासनाने दखल घेवून अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांच्या विकासासाठी २ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.या ०२ कोटी निधीतून रस्ते […]

Read More

समाजाचे कार्य पुढे नेत असताना, एकीचे बळ महत्त्वाचे :- ज्योतिषाचार्य प्रभाकरआप्पा भोजने…

कोपरगाव प्रतिनिधी :- महानुभाव भोपे पुजारी समाजाचे कार्य पुढे नेत असताना त्यासाठी एकीचे बळ महत्त्वाचे आहे. समाजात अनेक अडचणी आहेत.मठ मंदिरांचे प्रश्न व त्यांच्या अडीअडचणी अनेक वर्षांपासून आजही प्रलंबित आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी महत्त्वाची आहे. समाज कसा एकत्र आला पाहिजे ते इतर समाजाकडून शिकले पाहिजे, समाज एकत्र येऊन त्यासाठी काही तरी केले पाहिजे अशी भावना […]

Read More

राज्यस्तरीय इंद्रधनुष्य 2025 स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मूकअभिनयामध्ये द्वितीय क्रमांक….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-राजभवनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 21 व्या महाराष्ट्र राज्य युवक महोत्सव इंद्रधनुष्य-2025 या स्पर्धा दि. 5 ते 9 नोव्हेंबर, 2025 या कालावधीमध्ये जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाला नाट्य विभागातील मूक अभिनय या कलाप्रकारात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सदरचा पुरस्कार कवयित्री […]

Read More

कोल्हे गटातील नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी उमेदवार जाहीर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी ;पराग संधान यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह 21 नगरसेवक जागांसाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालयात पार पडला. या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभास मा. आ.स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते […]

Read More

कर्मवीर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल:- आ.आशुतोष काळे…

‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ ची उत्साहात सांगता…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सार्थकी लावलं. त्यांच्या विचारांच्या वाटेवर वाटचाल करीत असतांना अस्मानी संकटामुळे बेभरवशाचा झालेला शेती व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होवून त्यांची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशातून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘कर्मवीर कृषी महोत्सव […]

Read More

दुधाळ जनावरे मोजकीच पाळा आणि त्यांची योग्य काळजी घ्या तरच दुग्ध व्यवसाय फायदेशीर राहील :- पशुसंवर्धन तज्ञ डॉ.शैलेश मदने…

कर्मवीर कृषी महोत्सव महोत्सवात दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले मोलाचे मार्गदर्शन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दूध उत्पादनात नफा मिळवण्यासाठी फक्त अधिक उत्पादन नव्हे तर किफायतशीर उत्पादन महत्त्वाचे आहे. जनावरांचे आरोग्य, संतुलित पोषण, स्थानिक खाद्य-साधनांचा वापर, वेळेवर प्रजनन व्यवस्थापन आणि आजार नियंत्रण या बाबींकडे विशेष लक्ष दिल्यास निश्चितपणे खर्च कमी होऊन दुध उत्पादन वाढवता येते. दुधाळ जनावरांची संख्या […]

Read More

टाकळी फाटा परिसरात पुन्हा बिबट्याचा हल्ला,नागरिक संतप्त, स्नेहलताताई कोल्हे यांची तातडीची मागणी नरभक्षक बिबट्या ठार करा…

कोपरगाव प्रतिनिधी:-टाकळी फाटा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला जीव गमवावा लागला असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. नुकताच साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेली ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी नगर–मनमाड महामार्ग ठिय्या आंदोलन करून बंद पाडला आहे. […]

Read More