डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त सोमैया महाविद्यालयात विशेष व्याख्यान सत्र….
कोपरगाव प्रतिनिधी:-“स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाची सोय नसल्याकारणाने तत्कालीन शेतकरी अज्ञान, अंधश्रद्धा व रुढी परंपरेच्या गाळात रुतलेला होता, अशा काळात डॉ. पंजाबराव देशमुखांसारख्या विदर्भातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या भूमिपुत्राने केलेल्या क्रांतिकारी कार्यामुळे कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले व देश कृषी क्षेत्रात मोठी प्रगती करू शकला”, असे प्रतिपादन प्रा. विशाल नंदागवळी यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या […]
Read More