शेती महामंडळ कामगारांच्या समस्या तातडीने सोडवा:-सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघात शेती महामंडळाचा विस्तार मोठया प्रमाणांत झालेला होता मात्र शेती महामंडळ बंद होवुन सदरचे शेती क्षेत्र खंडकरी शेतक-यांना वाटप झाले आहे मात्र शेती महामंडळात कार्यरत असणा-या कामगारांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच प्रलंबित पडलेल्या आहेत त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी भाजपाच्या नेत्या सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]

Read More

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा दहीहंडी उत्सव रद्द:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दरवर्षी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा अर्थात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षीचा दहीहंडी उत्सव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघाकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात सण साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्सवात साजरे केले जात असून भावा-बहिणीचे पवित्र नाते अधोरेखित करणारा रक्षाबंधन सण देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत गौतम पब्लिक स्कूलमध्ये निवासी विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई […]

Read More

कामाच्या आवडीतुन यश निश्चित:- श्री व्यंकटेकश आर ; संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ‘संजीवनी थॉट लिडर’ कार्यक्रम संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी: आवडीने कार्य करणारे लोकच कोणत्याही कामाच्या यशाचे आधारस्तंभ असतात. असे लोक आपल्या कामातुन उत्तम कामगिरी दाखवुन देतात. कोणतेही कार्य आवडीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन वार्टसिला इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकिय संचालक श्री व्यंकटेश आर. यांनी केले.‘संजीवनी थॉट लिडर’ हे संजीवनी शैक्षणिक संकुल आणि उद्योग यांच्यातील सुसंवाद साधण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. यात […]

Read More

कसलाही हव्यास न ठेवता आनंदाने जीवन जगावे:- स्नेहलताताई कोल्हे ; कोपरगावात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अध्यात्मिक ध्यान केंद्रात रक्षाबंधन कार्यक्रम….

कोपरगाव प्रतिनिधी:- चिता ही मेलेल्या माणसांना जाळते, तर चिंता ही जिवंत माणसांना जाळते. आजकाल प्रत्येक माणूस डोक्यावर चिंतेचे ओझे घेऊन जगताना दिसतो. आपण चांगल्या गोष्टीऐवजी दु:खाचा जप करत मानसिक तणावाखाली जगतो आहोत. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. जीवन फार सुंदर आहे. जास्तीच्या अपेक्षा व हव्यास न ठेवता परमेश्वराने जे दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने […]

Read More

तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा:- पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधी:-मानवी जीवनात आरोग्य आणि स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मैदानी कसरत व खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे.कोपरगाव तालुका क्रीडा संकुल याच मूल्यांची जपवणूक करणारे केंद्र असून राष्ट्रीय क्रीडा दीन संकुलात साजरा करण्यात आला.पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी बोलताना जाधव म्हणाले,आपल्या कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील तरुण आणि विद्यार्थी […]

Read More

दहा वीज उपकेंद्रातील शेतक-यांना पुर्ण दाबाने वीजेसाठी केंद्राकडे पाठपुरावा:- सौ स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघातील वारी, दहेगांव बोलका, रवंदे, कोळपेवाडी, चासनळी, कुंभारी, येसगांव, करंजी, संवत्सर आणि तळेगांवमळे या दहा वीज उपकेंद्रातील शेतक-यांना पुर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या वीज वितरण प्रणाली (आर डी एस एस) योजनेत पाठपुरावा करण्यांत आला असुन ही कामे लवकरच निवीदास्तरावर सध्या कार्यरत असल्याची माहिती भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी […]

Read More

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते महापूजा, सौ. चैतालीताई काळे यांनी पंक्तीत बसून घेतला महाप्रसादाचा लाभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील श्री संत नरहरी विठ्ठल मंदिरात श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची महापूजा करण्यात आली. सौ. चैतालीताई काळे यांनी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक […]

Read More

राज्य सरकारने पाणी सोडण्याचा घातक निर्णय घेतल्यास सदर सोडलेल्या पाण्यामध्ये गोदावरी नदीच्या पात्रात असंख्य शेतकऱ्यांसह काँग्रेसजन जल समाधी घेतील:- नितीनराव शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकतीच छ.संभाजीनगर (औरंगाबाद) जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे यासाठी जायकवाडी कालवा समितीची बैठक झाली. आज जायकवाडी धरणामध्ये सध्या 33 टक्के म्हणजेच ७२८ द.ल.घ.म. जिवंत पाणी साठा उपलब्ध आहे. यामध्ये संपूर्ण वजावट होऊन २०२ म.म.क्यु. पाणी खरीप हंगामातील शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल. १ सप्टेंबर पासून रोटेशन चालू करावं अशी मागणी सदर बैठकी मध्ये करण्यात […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ऑगस्ट रोजी महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कक्षाचे उद्घाटन कोपरगांव येथील प्रसिद्ध ॲड. प्रा. शितल देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व या कक्षाच्या प्रमुख डॉ. सुरेखा […]

Read More