वारी ग्रामस्थांनी समृद्धी विरोधात सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मागे, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांची मध्यस्थी यशस्वी…

कोपरगाव प्रतिनिधी:- समृद्धी महामार्गाच्या निर्मिती कामामुळे खराब झालेल्या इजीमा २१५ वारी धोत्रे रस्त्याचे डांबरीकरण काम तातडीने करणे कामी ३१ऑगष्ट रोजी वारी ग्रामपंचायत समोर उपोषण सुरु केले होतेपरिस्थितीचे गांभिर्य ओळखुन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी समृद्धी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी मोपलवार व सातपुते यांच्याशी संपर्क साधुन चर्चा केली तसेच स्थानिक अधिकारी शेख, सुमित वैद्य यांनी रस्त्याचे काम […]

Read More

यशस्वी होण्यासाठी परीश्रमाला पर्याय नाही:-डॉ. भावेश भाटीया…

संजीवनी एमबीए व पीजीडीएम प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांचा स्वागत समारंभात प्रेरणादायी व्याख्यान…कोपरगांव प्रतिनिधी:- ‘जीवनात आलेली संकटे अधोगती कडे नव्हे तर प्रगतीकडे घेवुन जातात. मात्र हवा तो सकारात्मक दृष्टीकोन. मी लहानपणातच दृष्टीहीन झालो. समाज आंधळा म्हणुन मला चिडवायचा, बाजुला बसवायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राची भुमिका आणि त्याच्याकडील मदत खुप महत्वाची असते. मात्र माझ्यासाठी माझी आईच माझी मित्र बनली […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयास नॅक समितीची भेट…..

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयास नॅक समितीने नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या समितीत चेअरपर्सन प्रो. झक्केरीया के. ए. (केरळ), समन्वयक सदस्य प्रो.नारायणन राजू (तामिळनाडू), सदस्य प्रि.डॉ.संजयकुमार पांडे (उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता. तीन सायकल पूर्ण करून चौथ्या सायकलला जात असलेल्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयाची पाहणी करताना समितीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केलेले […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी श्री.अक्षय आव्हाड यास ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल कोपरगाव शहरात भव्य गौरव-यात्रा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थी श्री. अक्षय मधुकर आव्हाड याला नुकताच महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील वर्ष २०२१-२२ चा प्रतिष्ठेचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ मा.राज्यपाल श्री. रमेश बैस व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्राप्त झाला. अक्षय हा के.जे.सोमैया (वरिष्ठ) महाविद्यालयातील क्रीडा विभागाचा विद्यार्थी असून क्रीडा […]

Read More

कोपरगाव नगर परिषदेच्या नवीन इमारतीसमोरील माधव उद्यानात स्व. माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा, लक्ष्मी-माधव प्रतिष्ठानची नगर परिषद प्रशासकाकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगर परिषदेच्या नवीन इमारतीसमोर असलेल्या माधव उद्यानाचे नाव बदलू नये. तसेच या उद्यानात माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी लक्ष्मी-माधव प्रतिष्ठानने नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात लक्ष्मी-माधव प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी (३१ ऑगस्ट) नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माधवराव आढाव […]

Read More

केंद्रीय संरक्षण मंत्री ना.राजनाथजी सिंह यांचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत, निवृत्त सैनिकांच्या विविध मागण्यांचे दिले निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – केंद्रीय संरक्षण मंत्री ना. राजनाथजी सिंह यांचे गुरुवार (दि.३१)रोजी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता आ.आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंह आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. […]

Read More

आगाऊ पिक विम्याचा अध्यादेश काढण्यास विलंब नकोआ. आशुतोष काळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात दीर्घ काळ पावसाचा खंड पडल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी झाली असून शेतकऱ्यांना तातडीने आगाऊ २५ टक्के पिक विमा देण्यासाठी अध्यादेश काढण्यात विलंब न करता तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ […]

Read More

माजी आमदारांनी निसर्गाच्या लहरीपणावर आपली राजकीय पोळी भाजू नये:- राजेंद्र खिलारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- खरीप पिकांना पावसाची आवश्यकता असतांना पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्व कल्पना आ. आशुतोष काळे यांना आल्यामुळे मागील एक महिन्यापासून शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई व मतदार संघात दुष्काळ जाहीर करावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. परंतु ज्यांनी आपल्या कार्यकाळात पाच वर्ष फक्त मंत्र्यांसमवेत फोटो काढून व फ्लेक्स लावून […]

Read More

महंत रमेशगिरी महाराजांचे गोदावरीत पंचकर्म पौर्णिमेनिमित्त अभ्यंगस्नान…

कोपरगाव प्रतिनिधी:-नारळी पौर्णिमा व श्रावण पंचकर्म पौर्णिमेचे औचित्य साधून संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख महंत रमेशगिरीजी महाराज यांनी संवत्सर येथे गोदावरी नदीमध्ये अभ्यंगस्नानाची पर्वणी साधून गोदावरीची साडी चोळीने ओटी भरून पूजन केले असंख्य भावीक यावेळी उपस्थित होतेमहाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले यांनी महंत रमेशगिरीजी महाराज यांना दूध, […]

Read More

समन्यायी पाणी वाटप कायदा कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मुळावर:- स्नेहलताताई कोल्हे…

ऐन दुष्काळात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये…कोपरगाव प्रतिनिधी: समन्यायी पाणी वाटप कायदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. सध्या पावसाअभावी कोपरगाव मतदारसंघात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास कोपरगावसह नगर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर […]

Read More