पाणी प्रश्न कायमचा सुटण्यासाठी व्यापक लढा उभारणार:- कोल्हे…

पाणीप्रश्नासाठी नगर, नाशिकसह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे शासनदरबारी आवाज उठवन्यासाठी केले आवाहन…कोपरगाव प्रतिनिधी:- मेंढेंगिरी समितीचा अन्यायकारक अहवाल व समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवले तर कोपरगाव तालुक्यासह नगर, नाशिक जिल्ह्यांचा व मराठवाड्यातील पाण्याचा […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर; महिलांसाठी गौरवाचा क्षण:- स्नेहलताताई कोल्हे; नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्याबद्दल कोपरगावात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- महिलांना लोकसभा व विविध राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होणे हा भारताच्या विकासासाठी एक ऐतिहासिक, क्रांतिकारी निर्णय असून, महिलांसाठी गौरवाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने महिलांना लोकसभा व विविध राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले हे विधेयक मंजूर […]

Read More

काळे परिवाराने रयतलाच आपले कुटुंब मानले:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आपले गुरु मानले होते. त्यामुळे गुरूला दिलेला शब्द प्रमाण मानून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रसारात भरीव योगदान दिले आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काळे परीवाराची तिसरी पिढी देखील तो वसा पुढे चालवीत असून काळे परिवाराने रयतलाच […]

Read More

शिंगवेच्या भाजप कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम, आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत केला प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी केलेल्या चौफेर कामगिरीमुळे मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते आ.आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश करीत आहेत. याचीच पुनरावृत्ती सोमवार (दि.२५) रोजी पुन्हा झाली आहे. यावेळी मतदार संघातील राहाता तालुक्यातील शिंगवे गावातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करून आ. […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे बुध्दीबळपटू जिल्ह्यात प्रथम, चार बुध्दीबळपटू करणार जिल्ह्याच्या संघात प्रतिनिधित्व…

कोपरगांव प्रतिनिधी:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागीय समितीच्या वतीने प्रवरानगर येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धांमध्ये संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मुलांच्या व मुलींच्या अशा दोनही संघांनी आपल्या बुध्दीबळाचे चातुर्य दाखवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. संजीवनी आणि स्पर्धा यात संजीवनी जिंकणारच, या विधानाला संजीवनीच्या बुध्दीबळ पटूंनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पुढील […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चार रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता, ८० लाख रुपये ८० लाख रुपये निधी मंजूर; स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले राज्य सरकारचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ मध्ये लेखाशीर्ष ५०५४ इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ते घोयेगाव, धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली, बहादराबाद ते वेस आणि तळेगाव मळे ते उक्कडगाव या चार रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या […]

Read More

चार रस्त्यांना ८० लाख रुपये निधी मंजूर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ. आशुतोष काळे यांनी बहुतांश रस्त्यांचा प्रश्न सोडविला आहे. व उर्वरित सर्वच रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील चार रस्त्यांना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ मध्ये लेखाशीर्ष ५०५४ इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत ८० लाख […]

Read More

गणेश विसर्जन मार्गावर मुबलक प्रमाणात हॅलोजन ( विद्युत पुरवठा ) लावण्यात यावे, भाजपा-वसंत स्मृती ची मुख्यधिकारी मा.गोसावी यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे.दि 28 रोजी गणेश विसर्जन होणार आहे आणि कोपरगाव शहरातील विसर्जन मिरवणुका या मोठया प्रमाणात व नाविन्यपूर्ण असतात.,त्यामुळे या मिरवणुका बघण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिक-महिला -मुली बाहेर पडत असतात.परंतु मिरवणुकीतील मंडळाची संख्या बघता मिरवणूक मार्ग हा अतिशय छोटा आहे.त्यामुळे एकाच वेळी अनेक मंडळे हे […]

Read More

समता परिवार आयोजित रक्तदान शिबिरात ७३ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

कोपरगाव प्रतिनिधी:- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते. आजच्या आधुनिक युगात रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ रक्तदान मानले जाते. ‘रक्तदान करू या.., एखाद्याला नवीन आयुष्य देऊ या..’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताची कमतरता भासल्यास ती पूर्ण करण्याचा सामाजिक प्रयत्न करत आहोत. समता परिवार व इतर सामाजिक संस्थांनी आयोजित […]

Read More

समाजसेवा हेच कोल्हे कुटुंबीयांचे व्रत:- स्नेहलताताई कोल्हे…

-संवत्सर व भोजडे येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मोफत फिरत्या दवाखान्याचा अनेकांनी घेतला लाभ…कोपरगाव प्रतिनिधी:- कोल्हे कुटुंबीयांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत अखंड सुरू असून, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करत असताना कोपरगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यावर नेहमीच भर दिला आहे. मतदारसंघातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी कोल्हे […]

Read More