गौरवशाली संविधान हीच भारताची अस्मिता:-विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श व सर्वोत्तम संविधान असून, हे गौरवशाली संविधान आपल्या देशाची अस्मिता आहे. भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये समाजात रुजवणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे व संविधानिक मूल्यांचे आचरण करणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे, […]
Read More