श्री गणेश कारखाना गळीत हंगामाची माजी मंत्री बाळासाहेब थोरात व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत सांगता…
कोपरगाव प्रतिनिधी:-श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून एक लाखाहून अधिक उसाची विल्हेवाट झाली. हे गणेश परिसराच्या दृष्टीने योग्य नाही. गणेश चांगला चालला तर या परिसराची अर्थव्यवस्था चांगली राहील. या भागातील शेतकऱ्यांनी गणेश ला च ऊस द्यावा, गणेश कारखाना या परिसराचे हक्काचे साधन आहे, त्याला सभासद, शेतकरी यांनी जपावे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात […]
Read More