गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी वेधले सर्वांचे लक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-विज्ञानाची कास धरून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकररावजी काळे साहेब एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा संशोधन वृत्तीचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट प्रत्यय आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे […]

Read More

“प्रयोगशीलतेतूनच संशोधन संस्कृतीची जडणघडण” :- डॉ. गायकवाड…

कोपरगाव प्रतिनिधी : “ विज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुसंस्कृत, सुरक्षित आणि प्रगत होत असते; मात्र त्याचा उपयोग मानवकल्याणासाठीच झाला पाहिजे, ही सामूहिक जबाबदारी आहे. विज्ञान हे जनतेला तारक असले पाहिजे, ते मारक नसावे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टी, तर्कशुद्धता आणि नवोपक्रमशीलता या मूल्यांचा स्वीकार अत्यावश्यक आहे. अंधश्रद्धा, गैरसमज आणि अवैज्ञानिक प्रवृत्ती दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन […]

Read More

सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा :- पो. नि. सागर ढिकले…

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जागृती…कोपरगाव प्रतिनिधी: गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून राज्यात बत्तीसशे कोटी तर देशभरात आठ ते दहा हजार कोटी रूपयांची फसवणुक झाली. सायबर गुन्हेगार ठरावीक कालावधीनंतर गुन्ह्यांची पध्दत बदलतात. हे वास्तव लक्षात घ्या. सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करा. आपल्या हातून न कळत घडलेला गून्हा पुढील करिअर मध्ये मोठा अडथळा ठरतो. हि […]

Read More

सहकार वाचविण्यासाठी तातडीने दरवाढ आवश्यक :- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सगळया उद्योगापुढे स्पर्धा निर्माण झाल्या आहेत, त्यात साखर उद्योगही मागे नाही मात्र सहकारासमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे तेंव्हा केंद्र व राज्य शासनाने सहकार व त्यावर अवलंबुन असणारे ग्रामिण अर्थकारण टिकविण्यांसाठी एफआरपी अगोदर तातडीने साखरविक्री दरात व इथेनॉल, सहवीज निर्मिती खरेदी दरात वाढ करावी तरच हा उद्योग टिकेल असे प्रतिपादन […]

Read More

सत्ता भोगून कोल्हे गटाने स्वतःचा विकास केला;आ. आशुतोष काळेंनी शहराचा चेहरामोहरा बदलला:- नगरसेविका निर्मला आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-नगरपरिषदेत अनेक वर्षे सत्ता भोगूनही कोल्हे गटाने कोपरगावच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त स्वतःचाच विकास साधला आहे. त्यांच्या सत्ताकाळात कोपरगावकरांना महिन्याला एकदा पिण्याचे पाणी मिळत होते. शहराची ओळख धुळगाव अशी ओळख निर्माण झाली होती. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणून शहराचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका […]

Read More

विवेक कोल्हे यांनी इफकोचे संचालक पद हे इफको संस्थेची फसवणूक करून मिळवले :- नकुल कडू…

कोपरगाव प्रतिनिधी:-इफको हि जगात एक नंबरची शेतकऱ्यांसाठी कार्य करणारी सहकारी संस्था आहे. या संस्थेमध्ये महाराष्ट्र तेलंगाना आणि गोवा या राज्यांमधून जनरल बॉडी सदस्य निवडून जातात. या जनरल बॉडी सदस्य निवडणुकीमध्ये खोटया कागदपत्रांच्या आधारे ठराव करून विवेक कोल्हे यांनी जनरल बॉडी सदस्य पद लाटले असल्याचे सहकार भारती प्रदेश सचिव व इफको संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नकुल […]

Read More

प्रशासनाशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर लाँग मार्च स्थगित ; पालकमंत्री विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कामगार आणि आदिवासींच्या उर्वरित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मार्ग निघाला असून, आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे राजूर ते अहिल्यानगर निघालेला लाँग मार्च निझर्णेश्वर येथे स्थगित करण्यात आला […]

Read More

सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ काळे गटाची संभ्रमावस्था उघड पडली :- सविताताई मंजुळ…

जनतेला फसवणे ही काळे गटाची सवय हे जनतेने ओळखले…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या वित्तीय अंदाजपत्रकास मंजुरीची सभा पार पडली.या सभेत आधीच जाहीर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे हा एकमेव विषय होता.आमदार काळे यांच्या ताब्यात असणाऱ्या पालिकेच्या कारभारात अतिशय दुरावस्था शहराची झाली आहे.हजारो कोटींच्या वल्गना हवेत सोडणारे काळे गटाची कार्यकर्ते दिवसेंदिवस तोंडघशी पडत आहे.पालिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवत […]

Read More

कोपरगावकरांना कोल्हे गटाने दिलेला ‘शब्द’ हवेत; पहिल्याच अर्थसंकल्पातून सवलती गायब!सत्ता मिळताच वचनांचा विसर; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शब्द देतो, सर्वानुमते निर्णय घेतला आहे, आता फक्त सत्ता द्या अशा भावनिक साद घालत आणि घोषणांचा भडीमार करत सत्ता मिळवणाऱ्या कोल्हे गटाचा खरा चेहरा अवघ्या ६० दिवसांतच जनतेसमोर आला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी कोपरगावकरांना दिलेला शब्द आणि दाखवलेला विश्वास पहिल्याच सर्वसाधारण सभेत हवेत विरल्याचे पाहायला मिळत असून कोल्हे गटाकडून कोपरगावच्या […]

Read More

के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-“माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके” संत ज्ञानेश्वरांच्या या अभंगाने तसेच ‘नमने वाहून’ या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेने सुरुवात करून मराठी भाषेची समृद्ध परंपरा,विविध शिलालेख,संत-पंत आणि तंत साहित्याचे योगदान व महत्त्व विशद करतानाच विद्यार्थी हा उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकाला अर्थ उरत नाही असे प्रतिपादन मा.प्रा. चंद्रभान देशमुख […]

Read More