आ. आशुतोष काळे जे बोलतात ते करतातच, दुसऱ्याच दिवशी तिळवणीच्या तलावात आले पाणी, नागरिकांनी मानले आभार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पूर्व भागातील काही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी पालखेड डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने तिळवणीच्या पाझर तलावात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार पालखेड डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी तिळवणी पाझर तलावात पाणी सोडले असून आ.आशुतोष […]
Read More