अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान,पंचनामे तातडीने करावे:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.अनेक भागातील सोयाबीन,कांदा,कांदा रोपे,मका,कपाशी या सारख्या पिकांचे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे.काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे […]

Read More

परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आ.आशुतोष काळेंची शेतकऱ्यांच्या बांधावरून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – दोन दिवसापासून कोपरगाव मतदार संघात पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे मतदार संघातील अनेक गावातील शेतकऱ्यांना फटका बसला असून सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे […]

Read More

मोठे होवून आई-वडील शिक्षक संस्थेचे नाव उंचवाहीच खरी कर्मवीरांना आदरांजली:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शेतकरी, कष्टकरी,गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांच्या आदर्श विचारांवर कर्मवीर शंकररावजी काळे यांनी या शिक्षण संस्थेचा शाखा विस्तार करून खेड्यापाड्यात शाळा महाविद्यालय उभी केली.या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. आवडत्या क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठे करून आपले आई-वडील […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे व आय.आय. केअर फाउंडेशन, नवी मुंबई यांच्याशी सामंजस्य करार…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे व आय.आय. केअर फाउंडेशन, नवी मुंबई यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री. तुषार पवार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य तथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, […]

Read More

‘रयत संकुल’ कोपरगाव शहर यांच्या वतीने ‘कर्मवीर जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्ताने एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या डॉ. होमी भाभा प्रांगणात ‘कर्मवीर जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे तर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. […]

Read More

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह सा कारखाना कामगार पतपेढीला ४६ लाखाचा नफा:- चेअरमन साईनाथ तिपायले…

कोपरगांव प्रतिनीधी:- संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांना विनम्र अभिवादन करून संस्थेच्या ६० व्या वार्षीक सर्वसाधारण सभेची सुरूवात झाली.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व संस्थेचे स्फुर्तीस्थान श्री बिपीनदादा कोल्हे साहेब, मा.आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. सा. कारखानाचे चेअरमन मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात […]

Read More

श्री गणेश कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…

गणेश कारखान्यात बदल का झाला कधीच विसरू नका:- बाळासाहेब थोरात… कारखाना हिताच्या आड येणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल:- विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-श्री गणेश सहकारी साखर कारखाना ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात,जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे,प्रभावतीताई घोगरे,चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते व सर्व आजी माजी संचालक […]

Read More

जनतेच्या मनातला हक्काचा नेता विवेकभैय्या कोल्हे , पोहेगावच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काळे गटातुन कोल्हे गटात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-युवा नेते विवेकभैय्या कोल्हे करत असलेल्या सामाजिक कामावर प्रभावीत होऊन विकासाच्या दूरदृष्टीला साथ देत आज पोहेगांव येथील अनेक कार्येकर्त्यांनी काळे गटाला सोडचिठ्ठी देऊन कोल्हे गटात जाहीर प्रवेश केला आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जनतेच्या मनातला हक्काचा नेता आम्हाला विवेकभैय्या कोल्हे यांच्या रूपाने मिळाला अशी बोलकी प्रतिक्रिया नूतन […]

Read More

विविध फळ निर्मितीवर आधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच उद्याचे उद्योजक घडतील:- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-फळे ही नाशवंत असतात. परंतु या फळांपासून विविध प्रक्रिया करून पदार्थ निर्मिती केली तर त्या फळांचे मूल्यवर्धन होते. परिणामी फळे पिकविणार्या शेतकर्यांचा आर्थिक फायदा होतो. फळ प्रक्रियेवर आधारित अशा प्रशिक्षणांमधूनच उद्याचे उद्योजक घडून ग्रामीण अर्थकारण मजबूत होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राप्ती बुधवंत हिचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी: स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्राप्ती दीपक बुधवंत (अकरावी विज्ञान) हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी बी.पी.एच. सोसायटीचे अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर यांनी जिल्हास्तरीय रूथबाई हिवाळे वकृत्व स्पर्धा २०२४ आयोजित केली होती. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी […]

Read More