मताधिक्य पाहिले नाही, फक्त जनतेच्या समस्या पाहिल्या:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी कोणत्या गावाने किती मताधिक्य दिले हे पाहिले नाही पाहिल्या फक्त जनतेच्या समस्या. त्यामुळेच संपूर्ण मतदार संघाचा सर्वांगीण विकास होवून यापूर्वी जे रस्ते होवू शकले नाही त्या रस्त्यांचा देखील विकास या पाच वर्षात करून दाखविला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. आ.आशुतोष काळे […]
Read More