शिंगणापूरची विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार:- विवेकभैय्या कोल्हे…

शिंगणापूर ग्रामपंचायत एक कोटी चाळीस लाखांचे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-शिंगणापूर ग्रामपंचायतच्या वतीने १ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी १३ विकास कामांचे लोकार्पण आणि १६ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची […]

Read More

बारमाही ब्लॉक पूनर्जिवीत करून मायनर इरिगेशनद्वारे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-उर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे असुन त्यात पश्चिमेचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी वळविण्याच्या कामाला माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सन २००० मध्ये मंजुरी घेतली असुन त्यावर सध्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत कामाला सुरूवात देखील केली आहे, हे काम युध्द पातळीवर व्हावे यासाठी पुरेशा प्रमाणात आर्थीक निधीची उपलब्धता […]

Read More

कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार होतील रविवारी कोपरगावच्या सर्व महिला भगिनी जाणार जलपूजनाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भल्या भल्यांना सोडविता आला नाही.निवडणूक आली की, पाणी प्रश्नावर गळे काढायचे आणि वेळ मारून न्यायची हे कोपरगावकरांनी अनुभवले आहे. परंतु आ.आशुतोष काळे याला अपवाद ठरले असून त्यांनी पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण करून देखील दाखविला आहे.त्यामुळे कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार […]

Read More

कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार होतील रविवारी कोपरगावच्या सर्व महिला भगिनी जाणार जलपूजनाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भल्या भल्यांना सोडविता आला नाही.निवडणूक आली की, पाणी प्रश्नावर गळे काढायचे आणि वेळ मारून न्यायची हे कोपरगावकरांनी अनुभवले आहे. परंतु आ.आशुतोष काळे याला अपवाद ठरले असून त्यांनी पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण करून देखील दाखविला आहे.त्यामुळे कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार […]

Read More

गौतम पब्लिक स्कूल क्रिकेट मध्ये अजिंक्य; करणार तालुक्याचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा (दि.११) ते (दि.१३) सप्टेंबर दरम्यान पार पडल्या. सदर स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघाने संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा अंतिम सामन्यात नऊ […]

Read More

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम प्रभावीपणे राबवा:- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येणारा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम प्रभावीपणे आणि सामाजिक जाणिवेतून राबवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीत दिले. या उपक्रमात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]

Read More

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर ):- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस […]

Read More

कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):- पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भेट दिली. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. पी. जी. […]

Read More

“एस.एस.जी.एम.महाविद्यालय हे एक ज्ञानमंदिर आहे” :- मा. श्री.महेंद्रकुमार काले…

कोपरगाव प्रतिनिधी :- “मी रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ ही अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असतात. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी परिणामकारक तेवढे विद्यार्थी ज्ञानसमृद्ध होत असतात. ही परंपरा या महाविद्यालयाची आहे. एस.एस.जी.एम.महाविद्यालय हे एक ज्ञानमंदिर आहे.या महाविद्यालयाला NAAC समितीची A++ ग्रेड मिळाली, […]

Read More

संजीवनी ज्यु. कॉलेजचा बास्केटबॉल संघ तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम ;शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संजीवनीमध्ये खेळालाही महत्व…

कोपरगांव प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व कोपरगांव तालुका क्रीडा समिती यांच्यामार्फत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या भव्य मैदानावर नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या संघाने अंतिम फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाविरूध्द उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ३२- ०३ अशा गुणांनी […]

Read More