कोपरगाव मतदारसंघ हा स्वाभिमानी,जनताच विरोधकांना योग्य उत्तर देईल:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगांवचे पाणी घालविणाऱ्या विरोधकांचे पाप मिटणार नाही-विवेकभैय्या कोल्हे…‘आमदार काळे यांची अवस्था चावी दिलेल्या बाहुल्यासारखी’ …कोपरगाव प्रतिनिधी:-उर्ध्व गोदावरी खोरे अगोदरच तुटीचे आहे, वाढत्या शहरीकरणाबरोबरच दारणा गंगापूर धरण समूहात बिगरसिंचन पाण्यांचे आरक्षण वाढत असतांना माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या राजकीय जीवनांत पाण्यासाठी संघर्ष करून बारमाही गोदावरी कालव्यांना पाणी मिळविले. सोनेवाडी परिसरात होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले व […]
Read More