कोपरगाव मतदारसंघ हा स्वाभिमानी,जनताच विरोधकांना योग्य उत्तर देईल:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांवचे पाणी घालविणाऱ्या विरोधकांचे पाप मिटणार नाही-विवेकभैय्या कोल्हे…‘आमदार काळे यांची अवस्था चावी दिलेल्या बाहुल्यासारखी’ …कोपरगाव प्रतिनिधी:-उर्ध्व गोदावरी खोरे अगोदरच तुटीचे आहे, वाढत्या शहरीकरणाबरोबरच दारणा गंगापूर धरण समूहात बिगरसिंचन पाण्यांचे आरक्षण वाढत असतांना माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या राजकीय जीवनांत पाण्यासाठी संघर्ष करून बारमाही गोदावरी कालव्यांना पाणी मिळविले. सोनेवाडी परिसरात होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले व […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना उस भावात मागे राहणार नाही:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत संघर्ष करत त्या तुलनेत योगदान दिले असुन त्याच पावलांवर पाउल ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली साखर कारखानदारीत आपले मार्गाक्रमण सुरू असुन उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही, […]

Read More

शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना घरकुलांसाठी विनामुल्य मिळणार:- आ. आशुतोष काळे,, संवत्सर, कोकमठाण, जळगाव, पुणतांबा, वाकडीला फायदा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होते परंतु स्वत:ची जागा नसल्यामुळे हे पात्र लाभार्थी घरकुलाचा लाभ घेवू शकत नव्हते तर एलमवाडी सारख्या गावात जागा नसल्यामुळे स्मशानभूमी सुद्धा नव्हती. ह्या जागेच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना तसेच सार्वजनिक कामासाठी मिळणार असून संवत्सर, […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना उस भावात मागे राहणार नाही:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत संघर्ष करत त्या तुलनेत योगदान दिले असुन त्याच पावलांवर पाउल ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली साखर कारखानदारीत आपले मार्गाक्रमण सुरू असुन उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही, […]

Read More

जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर, राजापूर (संगमनेर) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शाहीर विठ्ठल उमप यांचे नाव…

आयटीआयनी ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ वाढविण्याची गरज:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील….कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राजापूर आयटीआयचे शाहीर विठ्ठल उमप असे नामांतर करण्यात आले आहे. राजापूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना उस भावात मागे राहणार नाही:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत संघर्ष करत त्या तुलनेत योगदान दिले असुन त्याच पावलांवर पाउल ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली साखर कारखानदारीत आपले मार्गाक्रमण सुरू असुन उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही, […]

Read More

कोपरगाव शहरालगत होणार एमआयडीसी:- आ.आशुतोष काळे…

महसूलमंत्री ना.विखे पाटील देणार विनामुल्य ४३३ एकर जागा,, कोपरगावला एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेतो:- उद्योगमंत्री ना. सामंत….कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव शहरानजीक असलेली जमिन एमआयडीसीकडे वर्ग करून उद्योग व्यवसाय सुरु करावेत अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली असता महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीसाठी […]

Read More

विरोधक छोट्या मनाचे, त्यांना विकास दाखवून द्या:- आ. आशुतोष काळे…

उर्वरित कार्यकारिणीही लवकरच जाहीर करणार…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पाच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी आलेल्या तीन हजार कोटी निधीतून मतदार संघात झालेली विकासकामे त्यामुळे नागरिकांच्या दूर झालेल्या अडचणी हे सर्व मतदार संघातील जनता अनुभवत आहे. मात्र आपले विरोधक छोट्या मनाचे असल्यामुळे त्यांना झालेला विकास दिसत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे राष्ट्रावादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी चोखपणे […]

Read More

त्याचवेळी मंजूर बंधारा काळे कारखान्याकडे हस्तांतरित केला असता तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण होत आहे याचे मोठे समाधान आहे. मात्र ज्यावेळी हा बंधारा वाहून गेला त्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये व बंधाऱ्याची लवकरात दुरुस्ती व्हावी यासाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या संजीवनी कारखान्याला मंजूर बंधारा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याकडे हस्तांतरित करण्यासाठी विनंती केली. ग्रामपंचायतीचे ठराव पण दिले. मात्र त्यांना या भागातील […]

Read More

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे हात बळकट करण्यासाठी आ. आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या:- ओबीसी प्रदेशाध्यक्ष आखाडे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन विकास कामांच्या बाबतीत सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना समसमान न्याय दिला आहे.उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सरकारच्या माध्यमातून अठरा पगड जातीतील नागरिकांचे हित साधतांना सर्व घटकांना सामावून घेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे […]

Read More