…अन् कोपरगावच्या शाळेतील फळे बोलू लागले!!
कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे…लोकशाहीच्या उत्सवाचं…शाळेत प्रवेश करताच शाळेतील कापडी, एखादं भित्तीचित्र किंवा रांगोळी लक्ष आकर्षून घेते. शिवाय इथले ‘बोलके फळे’ अभिनव पद्धतीने संदेश देत आहेत. चित्र आणि घोषवाक्य या माध्यमातून साधला जाणारा हा संवाद विशेष ठरला आहे.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात ७५ टक्के मतदानाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी स्वीप उपक्रम प्रभावीपणे […]
Read More