चमत्काराच्या मागे विज्ञान किंवा हातचलाखी असते:- कृष्णा चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी :-जगात चमत्कार आपोआप घडत नाही तर त्यामागे भौतिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया किंवा हातचलाखी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डोळस श्रद्धा ठेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा , असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा यांनी केले. संवत्सर येथील जनता विद्यालयमधील तालुका विज्ञान व गणित प्रदर्शनात त्यांनी चमत्काराचे सादरीकरण केले.त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट केला.भुत, भानामती, करणी,जादुटोणा यातील […]

Read More

परमपूज्य स्वामी सुदामगिरीजी महाराज यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील परमपूज्य स्वामी सुदामगिरीजी महाराज यांचे दिनांक 8/1/ 2025 रोजी सकाळी 12.00 वाजता वयाच्या ८३ व्या महानिर्वाण झाले.राष्ट्रीय संत जर्नादन स्वामी आश्रम ट्रस्ट येथील गोशाळा येथे त्यांचे निधन झाले आहे गेल्या २५ वर्षापासून ते येथे गोशाळेच्या माध्यमातून सेवा करत होते.. संत जर्नादन स्वामी महाराज यांचे ते शिष्य होते.राष्ट्र संत जर्नादन स्वामी महाराज आश्रम […]

Read More

विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश:- प्राचार्य डॉ. माधव सरोदे…

कोपरगाव प्रतिनिधी(रवंदे):- रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर कोपरगाव तालुक्यातील रवंदे या ठिकाणी दिनांक ६ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रवंदे […]

Read More

समाजकल्याण मंत्री ना.संजय शिरसाठांची कोपरगावला धावती भेटआ.आशुतोष काळेंनी केले स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ यांनी मंगळवारी (दि.७) रोजी कोपरगावाला धावती भेट दिली. यावेळी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपोभूमी येथे साईबाबांचे मनोभावे दर्शन घेवून आशीर्वाद घेतला. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ यांचे स्वागत केले.देशाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येणारे साईभक्त राष्ट्रीय […]

Read More

जनतेचे सेवक आहात याची जाणीव ठेवून नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवा,जनता दरबारात आ. आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना…

कामचुकार व चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गयकेली जाणार नाही आ.आशुतोष काळेंची अधिकाऱ्यांना तंबी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – नागरिकांची सरकारी कार्यालयात असणारी कामे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काही नागरिकांची कामे वेळेत होतात परंतु काही नागरिकांच्या कामांमध्ये कागदपत्रांच्या अडचणी असल्यामुळे ही कामे वेळेत होऊ शकत नाही व काही वेळेस संबंधित अधिकाऱ्यातून देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात मृद विज्ञानच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ{:-महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे शाश्वत शेती व अन्य सुरक्षा यासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दि. 9 ते 10 जानेवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे […]

Read More

अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीचे कार्य देशाला मार्गदर्शक:- निवडणूक आयुक्त संधू…

अमेरिकन मेरिट कौन्सिलच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव…कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर): – अमेरिकेच्या अमेरिकन मेरिट कौन्सिलने प्रदान केलेला गौरव जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह असून स्वीप समितीचे कार्य राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखविंदर संधू यांनी केले.शिर्डी येथील भेटीच्यावेळी श्री संधू बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी श्री. संधू यांच्या हस्ते कौन्सिलचे गौरवपत्र स्वीकारले. यावेळी […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन उत्साहाने साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-विविध क्षेत्रातील चांगल्या घडामोडी समाजापुढे आणणे व चुकीच्या घडणा-या गोष्टींवर अंकुश ठेवणे हे अतिशय अवघड काम पत्रकार करीत असतात,शाळेचा नावलौकीक वाढविण्यात पत्रकाराचे मोलाचे योगदान आहे.असे प्रतिपादन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे सदस्य व कार्यक्रमांचे अध्यक्ष डाॅ.अमोल अजमेरे यांनी पत्रकार गौरव समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिना निमित्त […]

Read More

उन्हाळ्यात पूर्ण क्षमतेने शेतकरी बांधवांना आवर्तन मिळावे विवेकभैय्या कोल्हे यांची मागणी …

कोपरगांव प्रतिनिधी:-चालु पावसाळी हंगामात उशीराने पर्जन्यमान झाल्याने गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना रब्बी व उन्हाळ हंगामाच्या पाण्याच्या आवर्तनात योग्य नियोजन करून देण्यात येणारे आवर्तने पुरेसे क्षमतेने द्यावी म्हणजे त्यामुळे अधिकचे आवर्तन न लागता शेतक-यांच्या पाणीपटटीत बचत होईल. गोदावरी कालव्यांचे आर्युमान शंभर वर्षापेक्षा जास्त झाले असुन त्याच्या नुतणीकरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयाचे 1971 चे 71 विद्यार्थी 54 वर्षांनी पुन्हा एकत्र…

कोपरगाव प्रतिनिधी:-“गेल्या काही वर्षांमध्ये सोमैया महाविद्यालयाने नेत्रदीपक प्रगती केली आहे. महाविद्यालयाची ही प्रगती व बदललेले स्वरूप पाहून आम्ही खरोखर हरखून गेलो आहोत. त्यामुळे या वयात देखील महाविद्यालयात पुन्हा- पुन्हा यावेसे वाटते आहे. मी उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आश्वासन देतो की, आम्ही पुन्हा लवकरच एकत्र येऊ. अखिल महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष […]

Read More