नगर मनमाड महामार्ग येवला नाका परिसरात तातडीने दुरुस्ती करा:- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-नगर मनमाड महामार्गाची अवस्था गेले अनेक वर्षापासून अतीशय बिकट बनली आहे.सातत्याने अपघाताचे केंद्र ठरणाऱ्या महामार्गावरील कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील खड्डे नवीन वर्षाच्या तोंडावर प्रवाशांना त्रासदायक ठरत असून ते तातडीने बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन नागरिक छेडतील असा इशारा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिला आहे. नगर मनमाड महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. […]
Read More