विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाची पंचसुत्री…कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई): – विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसुत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. उपमुख्यमंत्री तथा […]

Read More

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्यासंकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर…

महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही, अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार… शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन,पायाभूत सुविधा, सामाजिक विकास क क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला,‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांची घोषणा…कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा दुधी भोपळ्याचा सुधारीत वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (भाजीपाला पिके) या योजनेची वार्षिक आढावा बैठक दि. 3 ते 5 मार्च, 2025 रोजी पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना (पंजाब) येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी पंजाब कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सनबिर सिंग घोंसाल, दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सह संचालक डॉ. संजय […]

Read More

राजकारणातही महिलांचा सहभाग वाढला तर देशाचे चित्र आणखी बदलेल:- नितीन औताडे…

कोपरगाव प्रतिनिधी : देशामध्ये सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र राजकारणात ते चित्र दिसत नाही.समाजकारण राजकारणातही कर्तुत्वान महिलांचा सहभाग वाढला तर निर्णय प्रक्रियेत महिला हिताचे अधिक निर्णय होतील. आता असलेले काहीसे विकृत चित्रही अधिक बदलेल. महिलांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या पक्षात सक्रिय सहभागी व्हावे. त्यांच्या कर्तुत्वाला निश्चितच येथे वाव मिळेल. […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानची किल्ले शिवनेरी मोहिम उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरी येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या समवेत शेकडो युवा सेवकांनी स्वच्छता मोहिम राबवत ऐतिहासिक ठेवा जाणून घेतला आहे. युवकांच्या वैचारिक जडणघडणीसाठी सतत संस्कृतीला जतन करणारे उपक्रम घेण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानचा सुरू असतो. या उपक्रमात सव्वादोनशे हून अधिक युवकांची प्रवास,निवास,भोजन व्यवस्थासह वैद्यकीय खबरदारी घेत अतिशय आनंदात […]

Read More

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमीत्त कोपरगांव येथे साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळ वाणीतून १६ ते २३ मार्च पर्यंत राम कथेचे आयोजन…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, सहकारमहर्षी, शेती, सहकार, सिंचन, बँक, उद्योग, सामाजिक, राजकीय चळवळीचे अभ्यासक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंती सप्ताह तृतीय पुण्यस्मरणानिमीत्त शहरातील संत ज्ञानेश्वरनगर तहसिल कार्यालय मैदानावर दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली व युवानेते कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली […]

Read More

विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणिमहाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- अर्थखात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या आणि अर्थसंकल्प मांडतांना नेहमीच सर्वच घटकांना न्याय देण्याची परंपरा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राज्याच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतांना याहीवेळेस जपली असून विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा […]

Read More

स्व.लोहाटे महाराजांना शेवटचा “जय हरी” :- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातील प्रसिद्ध में. रमणलाल मदनलाल काले यांच्या फर्म मधील कर्मचारी म्हणून स्व.कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त पारायण विठ्ठलराव लोहाटे महाराज हे बरेच दिवस कार्यरत होते.स्वतः वाचनाची आवड,परमेश्वराचा ध्यास व हरिनामाची ओढ यामुळे ते आपो-आपच परमाथाकडे वळले गेले.आपली जुनी ओळख पुसून कोपरगाव पंचक्रोशीत नाही……तर उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध झाले.यात्रेहून परतताना नाशिक येथे अस्वस्थ […]

Read More

स्व.लोहाटे महाराजांना शेवटचा “जय हरी” :- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातील प्रसिद्ध में. रमणलाल मदनलाल काले यांच्या फर्म मधील कर्मचारी म्हणून स्व.कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त पारायण विठ्ठलराव लोहाटे महाराज हे बरेच दिवस कार्यरत होते.स्वतः वाचनाची आवड,परमेश्वराचा ध्यास व हरिनामाची ओढ यामुळे ते आपो-आपच परमाथाकडे वळले गेले.आपली जुनी ओळख पुसून कोपरगाव पंचक्रोशीत नाही……तर उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध झाले.यात्रेहून परतताना नाशिक येथे अस्वस्थ […]

Read More

स्व.लोहाटे महाराजांना शेवटचा “जय हरी” :- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातील प्रसिद्ध में. रमणलाल मदनलाल काले यांच्या फर्म मधील कर्मचारी म्हणून स्व.कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त पारायण विठ्ठलराव लोहाटे महाराज हे बरेच दिवस कार्यरत होते.स्वतः वाचनाची आवड,परमेश्वराचा ध्यास व हरिनामाची ओढ यामुळे ते आपो-आपच परमाथाकडे वळले गेले.आपली जुनी ओळख पुसून कोपरगाव पंचक्रोशीत नाही……तर उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध झाले.यात्रेहून परतताना नाशिक येथे अस्वस्थ […]

Read More