राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफनचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ…

तिफन ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृषी यंत्र निर्मितीमध्ये कल्पकतेला चालना देणारी:-कुलगुरू डॉ. शरद गडाख…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-आपल्या देशात ३५% ते ४५% टक्के यांत्रिकीकरण आहे. जपानमध्ये 95% तर चायना मध्ये 75 % यांत्रिकीकरण आहे. इतर देशांशी तुलना केल्यास आपल्या देशात यांत्रिकीकरणाला मोठा वाव आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये शेतकरी कमी आणि जमीन धारणा जास्त असल्याने तेथे शेतीसाठी मोठे यंत्रे विकसित […]

Read More

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय…

कोपरगाव प्रतिनिधी:-काश्मीरमधील निसर्गरम्य आणि शांततामय पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक नागरिकांनी आपले प्राण गमावले. देश दुःखात असताना या पार्श्वभूमीवर २७ एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी घेतला आहे.देशातील विविध राज्यांमधून पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना टार्गेट करत करण्यात आलेला हा […]

Read More

तर मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल आ. आशुतोष काळेंनी पुकारला अवैध वाळू तस्करी विरोधात एल्गार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अवैध वाळू तस्करीबाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. याबाबत अनेकवेळा महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या परंतु त्यांच्याकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपला आहे. वेळप्रसंगी कायदा हातात घेवून मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल असा ईशारा देत आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

बस डेपो, व्यापारी संकुलाबरोबरच चार्जिंग स्टेशनचे काम शीघ्र गतीने पूर्ण करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आशेचा किरण असलेल्या कोपरगाव शहरातील बस डेपो, व्यापारी संकुलाबरोबरच चार्जिंग स्टेशनचे काम शीघ्र गतीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर यांना दिल्या आहेत. कोपरगाव शहराच्या एस.टी. बस आगारामध्ये सुरु असलेल्या वर्कशॉप, चार्जिंग स्टेशन व व्यापारी संकुलाची आ. आशुतोष […]

Read More

आ. आशुतोष काळेंचा सोमवार (दि.२८) रोजी जनता दरबार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेवून त्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरु केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे सोमवार (दि.२८) रोजी आ.आशुतोष काळे दुपारी ०२:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे […]

Read More

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांविषयी मंत्रालयात सहकार मंत्र्यांसमवेत घेण्यात आले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मान.बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात बोलविलेल्या राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबतच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम व सुदृढ होण्यासाठी झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.या बैठकीला नागपूरचे विधानसभा आमदार कृष्णाजी खोपडे, आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर, सहकार आयुक्त […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या मेकॅट्रॉनिक्स विभागाला एनबीए मानांकन:- श्री. अमित कोल्हे ;मेकॅट्रॉनिक्स विभाग ठरला महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव एनबीए मानांकित विभाग…

कोपरगांव प्रतिनिधी :-संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या मेकॅट्रॉनिक्स विभागाचे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एनबीए), नवी दिल्लीने आऊटकम बेस्ड एज्युकेशन निकषांनुसार मुल्यांकन करून पुढील तीन वर्षांसाठी मानांकन बहाल केले. संजीवनी पॉलीटेक्निकने शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई संलग्नित मेकॅट्रॉनिक्स ही ब्रंच महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरू केली होती. यामुळे हा विभाग महाराष्ट्रात एनबीए मानांकन प्राप्त करणारा […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती मिरवणुकी दरम्यान मारहाण प्रकरणी जितेंद्र रणशुर यांना अंतरीम जामीन मंजुर…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१४/०४/२०२५ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती मुरवणुकी कार्यक्रमानंतर कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागात नन्नवरे कुटुंबीयांना खुन करण्याच्या आरोपा प्रकरणी जितेंद्र रणशुर यांना अंतरीम जामीन मंजुरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती मिरवणुकीनंतर सुभाषनगर भागात फिर्यादी हे त्यांचे घरासमोर उभे असतांना जितेंद्र रणशुर यांचे सांगण्यावरुन व त्यांचे पद काढून घेतल्यावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने विजय पाटोळे, किशोर […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 38 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न…

भारतीय शेतीला शाश्वत व आर्थिक लाभाची करण्यात कृषि विद्यापीठांची महत्वाची भूमिका:- मा. राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषि क्षेत्र अधिक अडचणीत येत असतांना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे ज्ञान आणि तुमची […]

Read More

कोपरगाव नगरपालिका शिक्षकांचा जिल्हा शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांच्या हस्ते सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांनी २१ व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करावी व त्याबरोबरच मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग, सांघिक कार्य, तार्किक कार्य आणि कोडींग याचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर, अहिल्यानगर, जिल्हा परिषद ( प्राथमिक शिक्षण विभाग ) अहिल्यानगर व लीडरशीप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर मध्ये […]

Read More