नगरपालिका समस्या संदर्भात आ.आशुतोष काळेंचा सोमवार (दि.०५) मे रोजी जनता दरबार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यात आघाडीवर असणारे आ. आशुतोष काळे नागरीकांचे शासकीय कार्यालातील प्रश्न व अडचणी सोडविण्यात देखील आघाडीवर आहेत. यासाठी त्यांनी जनता दरबार हा उपक्रम मागील सहा वर्षापासून अविरतपणे राबविला आहे. सोमवार (दि.०५) रोजी दुपारी ३.०० वाजता कोपरगाव शहरातील नागरिकांच्या कोपरगाव नगरपालिकेच्या संदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात […]

Read More

संवत्सरगांवातील जातीय सलोखा व शांतताभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार:- परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संवत्सर गावाला पौराणिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असल्याने गावातील विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना काही ठराविक नतद्रष्ट लोकांकडून गावातील जातीय सलोखा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांकडून यापुढे असा प्रयत्न झाला तर कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे […]

Read More

इफको नॅनो खतांमुळे शेतकरी बांधवांना खते खिशात घेऊन शेती करता येणार:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी(निफाड):-इंडियन फारमर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे शुक्रवार दि. २ मे रोजी निफाड येथे नॅनो खते, द्राक्ष व कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इफकोचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थितांना संबोधित केले.अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी नाशिक बाबासाहेब पारधे होते.साधनाताई जाधव संचालक इफको किसान फायनान्स नवी दिल्ली या प्रमुख पाहुणे म्हणून […]

Read More

नगरपालिका समस्या संदर्भात आ.आशुतोष काळेंचा सोमवार (दि.०५) मे रोजी जनता दरबार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यात आघाडीवर असणारे आ. आशुतोष काळे नागरीकांचे शासकीय कार्यालातील प्रश्न व अडचणी सोडविण्यात देखील आघाडीवर आहेत. यासाठी त्यांनी जनता दरबार हा उपक्रम मागील सहा वर्षापासून अविरतपणे राबविला आहे. सोमवार (दि.०५) रोजी दुपारी २.०० वाजता कोपरगाव शहरातील नागरिकांच्या कोपरगाव नगरपालिकेच्या संदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या डावा कालवा दुरुस्तीच्या मागणीला जलसंपदा मंत्री ना. विखे पाटलांचा सकारात्मक प्रतिसाद ; गोदावरी उजवा कालवा माती काम, बांधकाम व अस्तरीकरण कामास शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी उजव्या कालव्यावरील माती काम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याचे काम जल संपदा विभागाने हाती घेतले हि गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभधारक क्षेत्राच्या शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक व दिलासा देणारी बाब आहे. परंतु उजवा कालवा पण आपला आहे आणि डावा कालवा देखील आपलाच आहे. त्यामुळे उजव्या कालव्याबरोबर डाव्या कालव्याचे व चाऱ्यांचे […]

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठात 65 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा…

राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान:- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकर्यांना उपयोगी ठरणार्या 1866 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 311 वाणांची निर्मिती व 51 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. आपल्या विद्यापीठाच्या 38 व्या पदवीप्रदान समारंभात विद्यापीठाने एकूण […]

Read More

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयातआ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:<कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र दिन व कामगार दिन कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा-महाविद्यालय तसेच विविध शासकीय संस्था याठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. कोपरगाव तहसील कार्यालयात देखील आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी […]

Read More

शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातुन एकरी उस उत्पादनांत हमखास वाढ:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल हा ध्यास घेत काम केले त्याचाच अवलंब संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने सुरू आहे, शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि एआय (कृत्रिम युध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातुन एकरी उस उत्पादनांत हमखास वाढ होते असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.तालुक्यातील धामोरी येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे […]

Read More

कोपरगांव मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी विशाल गोर्डे, सुनिल कदम तर शहराध्यक्षपदी वैभव आढाव यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल गोर्डे (पुर्व भाग), सुनिल कदम (पश्चिम भाग) तर शहराध्यक्षपदी वैभव आढाव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यांत आली आहे.या निवडी होण्यासाठी भाजपाचे जिल्हा निवडणुक प्रमुख राजेंद्र गोंदकर हे अध्यक्षस्थानी होते. कोपरगाव भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.तसेच मावळते अध्यक्ष कैलास राहणे, […]

Read More

चार-पाच नंबर साठवण तलाव जोडणी कामजलद गतीने पूर्ण करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमित पाणी मिळावे यासाठी सुरु असलेल्या चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे काम तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना व सबंधित ठेकेदारास दिल्या आहेत. आ. आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून पाच नंबर साठवण तलावाची निर्मिती झाली. त्यामुळे कोपरगाव शहराला पाणी पुरवठा […]

Read More