चार नं.साठवण तलाव कॉंक्रीटिकरणाचे काम हाती घ्या आ. आशुतोष काळेंच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पाच नंबर साठवण तलावाच्या निर्मिती झाल्यापासून कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमितपणे तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. परंतु पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या चार नंबर साठवण तलावाची साठवण क्षमता वाढविणे काळाची गरज आहे. त्यासाठी चार नंबर साठवण तलावाच्या कॉंक्रीटिकरणाचे काम हाती घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव […]

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा समन्वयक पदी दडीयाल कोपरगाव तालुका प्रमुख पदीगंगाधर राहणे(कोपरगांव दक्षिण पश्चिम विभाग)संजय दंडवते कोपरगांव पूर्व -उत्तर विभाग)…

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाची कार्यकरणी जाहीर…कोपरगाव प्रतिनिधी:-शिवसेना ठाकरेगटाकडून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटानं अहिल्यानगर जिल्ह्यातील पद जाहिर केले असुन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, सचिव विनायकजी […]

Read More

संजीवनी पॉलिटेक्निकच्या सोळा विद्यार्थ्यांची एल अँड टी डीफेन्स कंपनीत नोकरीसाठी निवड, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाची सालाबाद प्रमाणे दमदार कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- दरवर्षी संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या शेकडो पदविका अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतात. चालु वर्षी ही यशस्वी घौडदौड अविरतपणे चालु असुन अलिकडेच पुण्याच्या एल अँड टी डीफेन्स कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील सोळा विद्यार्थ्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी […]

Read More

डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने खगोलशास्त्राचा आत्मा हरपला:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे खगोलशास्त्राचा आत्मा हरपला अशा शब्दात संजीवनी उद्योग समूहाचे वतीने श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, स्व. जयंत नारळीकर यांना सर्वस्पर्शी ज्ञान होते. नाशिक येथे भरलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. लहान […]

Read More

थकीत मालमत्ता करावरील दंड (शास्ती) माफमहायुती शासनाचा स्वागतार्ह निर्णय:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के दंड (शास्ती) माफ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून सर्व सामान्य नागरीकांच्या अडचणींची जाणीव असणाऱ्या महायुती सरकारचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे.आपल्या मालमत्तेचा कर शासनाला अदा करण्याची प्रत्येक नागरीकांची मानसीकता असते.परंतु अचानकपणे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे […]

Read More

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्युट मध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्युट मध्ये शासनाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशासाठी मंगळवार (दि.२०) पासून सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, धोत्रे, तळेगाव मळे या गावांतील विहिरी आटल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.या गंभीर परिस्थितीची दखल घेत मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गोदावरी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील कोळ नदीवरील […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार काकडीचेबंधारे भरण्यासाठी दोन दिवसात पाईपलाईन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या काकडी गावचे बंधारे भरून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सुचनेनुसार दोनच दिवसात पाईपलाईनचे काम सुरु करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काकडी ग्रामस्थांना दिली आहे.निळवंडे कालव्याच्या पाण्यातून जिरायती भागातील डांगेवाडीच्या बंधाऱ्यात पाणी येत होते व मल्हारवाडीच्या बंधाऱ्यात देखील पाईपलाईनचे माध्यमातून पाणी आले आहे. परंतु काकडी गावातील बंधारे […]

Read More

कोळ नदीवरील बंधारा भरला, नागरीकांनी जलपूजन करून मानले आ.आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोधेगाव-घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला गोधेगाव-घोयेगावच्या कोळ नदीवरील बंधारा गोदावरी डाव्या कालव्याच्या माध्यमातून भरला असून त्याबद्दल लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानून बंधाऱ्याच्या पाण्याचे विधिवत पूजन केले आहे.चालू वर्षीच्या तीव्र उन्हामुळे भू-गर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. कोपरगाव तालुक्याच्या […]

Read More

कृषीचे उत्पादन व उत्पन्न वाढीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असणार:- आमदार श्री. राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषीचे उत्पादन वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा सहभाग असणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रोबोटिक्स यावर मोठे काम केले आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर व व्यापारी तत्त्वावर शेतकऱ्यांच्या शेतावर होणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये कृषीचे उत्पादन व उत्पन्न वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असणार असल्याचे प्रतिपादन आमदार श्री.राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील […]

Read More