फुले सुपर बायोमिक्स शेतकर्यांसाठी वरदान:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ उत्पादीत फुले सुपर बायोमिक्स हे जैविक उत्पादन शेतकर्यांसाठी वरदान ठरणाऱ आहे. या उत्पादनामुळे शेतकर्यांना कमी खर्चामध्ये अनेक प्रकारच्या किडी व रोगांपासून त्यांच्या पिकांचे संरक्षण करता येणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी फायदा घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, […]

Read More

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीमध्ये भरभराट शक्य:- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कृषी संशोधन क्षेत्रातील विविध नवीन उपक्रम आणि शाश्वत विकासाचे नेतृत्व करण्यासाठी महत्त्वाची संधी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीमध्ये उत्पादन, उत्पादकता आणि भरभराट प्राप्त होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असलेल्या काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर […]

Read More

आगामी काळातील निवडणुकांमध्ये गुलाल आपलाच असेल:- युवानेते विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या कोपरगांव तालुकाध्यक्षपदी विशाल किसनराव गोर्डे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल वारी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम वारी येथील जगदंबा माता मंदिरा जवळील सभागृहात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.यावेळी विशाल किसनराव गोर्डे यांचा […]

Read More

पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबाचे आ.आशुतोष काळेंनी केले सांत्वन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- काही दिवसापूर्वी कोपरगाव तालुक्यातील काकडी मल्हारवाडी येथील डोशी कुटुंबातील सख्या भावा-बहिणीचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या चिमुरड्यांच्या कुटुंबाची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेवून डोशी कुटुंबाचे सांत्वन केले.मल्हारवाडी शिवारातील प्रशांत डोशी यांचा मुलगा साहिल प्रशांत डोशी (वय वर्ष १२) हा चिमुकला तळ्यात पाणी आणण्यासाठी खोदण्यात […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे रोजगाराची सुवर्णसंधी,असंख्य युवक युवतींना रोजगार देणाऱ्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी :- संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरगाव तालुका व परिसरातील युवक-युवतींसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत पुणे येथील नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये (MNC) थेट भरतीची संधी निर्माण करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.या रोजगार मेळाव्याच्या आयोजनामागे युवानेते मा. विवेकभैय्या कोल्हे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रयत्नांतून […]

Read More

कोपरगाव शिर्डी औद्योगीक वसाहतीसाठी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे प्रशिक्षण केंद्राची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी – शिर्डी येथे औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. यामध्ये एमआयडीसी केंद्रात सेंटर फॉर इव्हेशन, इनोव्हेशन आणि इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्याची विनंती केली आहे.शिर्डी परिसरात औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण असून, सध्या अनेक नामांकित औद्योगिक कंपन्यांनी येथे गुंतवणूकिस सुरुवात […]

Read More

आत्मा मालिकचा ‘करण चरवंडे’ राज्यात प्रथम…

कोपरगाव प्रतिनिधी:- पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व आर टी एस सी फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या रॅशनॅलिस्ट टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये ‘आत्मा मलिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाने सलग चौथ्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.करण चरवंडे याने राज्यात प्रथम तर श्रेयश भवर जिल्ह्यात प्रथम व तन्वेष भोई याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. आत्मा मालिक सेमी […]

Read More

जिल्हाधिकारी स्तरावरच १०० टक्के शास्ती माफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या पत्रात सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभय योजनेचे स्वागत करुन काही अटी शर्तीमध्ये बदल करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. नगरपालिकांमधील तसेच नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावर शास्ती (दंड) बाबत प्रोत्साहन अभय योजना लाभ नागरिकांना मिळण्यासाठी शासन स्तरावरून आदेश होऊन ५०% ऐवजी पूर्ण १००% […]

Read More

चांदेकसारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे चांदेकसारे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची जागा संपादित करण्यात आली होती. त्यामुळे चांदेकसारे, घारी, डाऊच बु., डाऊच खु., सोनेवाडी आदी गावातील नागरीकांना आरोग्य सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला पर्यायी जागा उपलब्ध व्हावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या पर्यायी जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली […]

Read More

लक्ष्मीनगरच्या शासकीय जागेतील नागरीकांना उतारे देण्यासाठी महसूल विभागाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा:- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमाकुल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येवून आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून शासनाच्या आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तातडीने महसूल विभागाकडे पाठवावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गटनेते विरेन बोरावके यांनी कोपरगाव […]

Read More