भर पावसात आ.आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला धीर ; सर्वच मंडलात ६५ मी.मी.पेक्षा जास्त पाऊस सरसकट पंचनामे करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले.काढणीला आलेल्या सोयाबीन,बाजरी,कापूस,मका,तूर, भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या […]
Read More