अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये चिकण मातीच्या कणांचे महत्व अनन्यसाधारण:- कुलगुरु डॉ. शरद गडाख…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-चिकण मातीच्या कणांमुळे मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते तसेच रासायनीक खतांचा कार्यक्षमपणे वापर होतो. त्याचबरोबर मातीमधील प्रदुषण थांबविणे शक्य होते. पिकांच्या उत्पादनवाढीसाठी अन्नद्रव्ये आवश्यक असतात. चिकण मातीच्या कणांमुळे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य रितीने होते. अशा प्रकारे चिकण मातीच्या कणांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.महात्मा […]
Read More