स्थायी समिती अंदाजपत्रक शहर हिताचे नाहीअंदाजपत्रकात बदल करून शहर हिताचे निर्णय घ्या:- नगरसेवक जनार्दन कदम ; शहर विकासासाठी नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषद स्थायी समितीने सादर केलेले अंदाज पत्रक कोपरगाव शहराच्या अजिबात हिताचे नाही. या अंदाजपत्रकामध्ये अनेक उणीवा आहेत. नागरीकांना अपेक्षित असलेली विकास कामे होवून कोपरगाव शहराचा विकास पण झाला पाहिजे परंतु त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उत्पन्न देखील वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात योग्य तो बदल करून शहर हिताचे […]
Read More