आ. आशुतोष काळेंच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करणार:- संजय शिंदे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू न देता आ. आशुतोष काळे यांनी टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देवून आ. आशुतोष काळे यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करणार असल्याचे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काळे गटाचे नवनिर्वाचित संचालक संजय शिंदे यांनी म्हटले आहे.काळे गटाचे कृषी […]

Read More

संजीवनीच्या ५ अभियंत्यांची हेक्सावेअर कंपनीत वार्षिक पॅकेज ४ लाखांवर नोकऱ्यांसाठी निवड ;ग्रामिण विध्यार्थी नोकरदार बनविण्यासाठी संजीवनीची यशस्वी वाटचाल…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या पुढाकराने हेक्सावेअर टेक्नाॅलाॅजी या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभर कार्य असलेल्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात एकुण पाच नवोदित अभियंत्यांची सुरवातीस वार्षिक पॅकेज रू चार लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या प्रयत्नातुन ग्रामिण विध्यार्थ्यांना नोकरदार बनविण्यासाठी चांगले […]

Read More

डाॅ. कौस्तुभ भोईर यांचे आयुर्वेदातील कार्य कौतुकास्पद:- श्री सुमित कोल्हे…

डाॅ. भोईर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबध्दल सत्कार…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी काॅलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटरच्या संहिता विभागाचे प्रमुख डाॅ. कौस्तुभ किरण भोईर (एम.डी.) यांचे आयुर्वेद क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असुन त्यांची ११६ वर्षांचा प्रदिर्घ इतिहास असलेल्या आखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन संचलित महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनच्या अहमदनगर जिल्हाध्यपदी निवड होणे ही बाब त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांच्या निवडीने […]

Read More

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाची आजही जगाला गरज:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- जगाला समता, अहिंसा, शांतता, ज्ञान व मानवतावादाचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे प्रयत्नवादी, अहिंसावादी, बुद्धिप्रामाण्यवादी होते. भगवान गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी आहे. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची व समतावादी विचारांची आज जगाला खरी गरज आहे, असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती […]

Read More

के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व महाविद्यालयाचा नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक ५ मे 2023 रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून महाविद्यालयीन जीवनाच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची ही संधी गमावू नये, असे आवाहन […]

Read More

जेऊर कुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिरात सदभक्तांचा मेळावा भरेल:- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी- तालुक्यातील अनेक गावांना ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेला असून जेऊर कुंभारी, कोकमठाण, पुणतांबा, संवत्सर या भागात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत.डॉ.यशराज महानुभाव यांच्या प्रयत्नातून जेऊर कुंभारी येथे भव्य दिव्य अशा श्रीकृष्ण मंदिराच्या स्लॅबचे पूजन करून हे मंदिर पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील महानुभाव पंथीयांनाच नावे तर सर्व धर्मीयांसाठी आकर्षण ठरणार असून या […]

Read More

चैतन्य सोम ईश्वर बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम ; चिखलवाडी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप…

महाराष्ट्र दिनी चिखलवाडीच्या शाळेत चैतन्य सोम ईश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप….कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या चैतन्य सोम ईश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी आदिवासी आश्रम शाळेतील ५० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल अशा शालेय साहित्य, कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या […]

Read More

‘’आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी मिळवली दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती…”

एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत 159 व सारथी शिष्यवृत्तीसाठी 166 विद्यार्थी पात्र…कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती ( एन.एम.एम.एस.)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 159 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.राज्यात एका शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आठव्यांदा आत्मा मालिक ने मिळवला या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार […]

Read More

कलियुगात संकटे निवारणासाठी दैवी उपासना महत्वाची:- रमेशगिरी महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-कुलदैवत, कुळाचार, कुळधर्म प्रत्येकाच्या घरात पाळला जातो त्यातुन मनुष्याच्या जीवनात उत्कर्षाच्या बीजाचे रोपण होते. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी प्रत्येक अक्षयतृतीयेला शिवपंचायतन याग करायचे, कलियुगात संकटे निवारणासाठी दैवी उपासना महत्वाची असल्याचे प्रतिपादन जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमाचे प्रमुख प. पू. रमेशगिरी महाराज यांनी केले. साडेतीन शक्तीपिठापैकी वणीची सप्तशृंगीमाता अर्धपीठ असून तिच्या पुजेने परिसरात नवचैतन्य निर्माण होते असेही […]

Read More

मतदार संघातील तीन महत्वाच्या रस्त्यांच्या १७ कोटीच्याकामांना लवकरच प्रारंभ:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी निधि मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून अनेक रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी तीन महत्वाच्या रस्त्यांच्या १७ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष बहुतांश प्रमाणात भरून निघाला असून उर्वरित […]

Read More