येसगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव कटिबध्द:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव : येसगाव हे विकासासह सर्वच बाबतीत कोपरगाव तालुक्यात आदर्श गाव असून, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गाव म्हणून येसगाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येसगावला आदर्श गाव म्हणून प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. केवळ विकासाच्या बाबतीत नव्हे तर धार्मिक व इतर क्षेत्रातही येसगाव यापुढेही नेहमी अग्रेसर […]

Read More

अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या, खरीप आढावा बैठकीत आ.आशुतोष काळेंच्या कृषी विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अस्मानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. उन्हाळ्यात देखील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीदेखील या नुकसानीला न घाबरता झालेले नुकसान सोसून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील याचे योग्य नियोजन करा. अधिकाऱ्यांच्या बचावासाठी […]

Read More

११ मे ‘महात्मा दिन’ देशभरात साजरा करावा , श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:- महान समाजसुधारक जोतिराव फुले यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर विठ्ठल कृष्णाजी वंडेकर यांच्या हस्ते मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे तमाम जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी ‘महात्मा’ या पदवीने गौरविण्यात आले. तेव्हापासून जोतीराव फुले हे महात्मा फुले नावाने परिचित झाले. म्हणून ११ मे हा दिवस ‘महात्मा दिन’ म्हणून देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम […]

Read More

गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांसाठी कोपरगाव शहरातील नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-संविधान चौक टिळक नगर फाउंडेशन च्या वतीने भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भदंत कश्यप लुंम्बिनी विहार यांच्या हस्ते गौतम बुद्धांची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मंगेश पाटील म्हणाले भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे देश चालत आहे. कोपरगाव शहरात […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० अभियंत्यांची व्हर्चुसात वार्षिक पॅकेज रू ५ .५ लाखांवर निवड:- श्री अमित कोल्हे…

संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मागिल बॅचच्या अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन दिल्या. या अभियंत्यांनी तेथे उत्तम कामगिरी करून संजीवनीची विश्वासाहर्ता अधोरेखित केली. यामुळे अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या अभियंत्यांना प्रथम पसंती देत आहे. अलिकडेच व्हर्चुसा या मुळच्या अमेरिकन कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी माहाविद्यालयाच्या अंतिम […]

Read More

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज:- विवेकभैय्या कोल्हे…

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…कोपरगाव प्रतिनिधी:- थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवंशिक व धोकादायक आजार असून, या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोपरगाव तालुक्यात थॅलेसेमियाबाधित जवळपास ५० रुग्ण आढळले आहेत. थॅलेसेमिया या आजाराबाबत समाजात सर्व स्तरावर व्यापक जागृती करण्याची गरज आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान […]

Read More

शिर्डी शहराचं रूप पालटणार,शिर्डी सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण ,महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची संकल्पना…

कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- शिर्डी शहराचा कायापालट करणारासौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकासआराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दलदेशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचायेत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी,सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भरराहणार असल्याचा विश्वास […]

Read More

लहानपणात निर्माण केलेली पाऊलवाट एक दिवस नशीब बदलवते:- सिनेअभिनेत्री सुप्रिया कर्णिक…

कोपरगांव प्रतिनिधी:- बालपणात आई वडिलांनी आपल्या पाल्याला निर्माण करून दिलेल्या पाऊल वाटेवर मार्गक्रमण केल्यास एक दिवस नक्कीच पाल्याने निश्चित केलेल्या ध्येय्यापर्यंत पोहचता येते असे मत हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रात नावाजलेल्या जेष्ठ सिनेअभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांनी येथील संकल्पना फाउंडेशन च्या दहा दिवसीय बाल नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.नाट्य व चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण […]

Read More

पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा, आ. आशुतोष काळेंच्या सर्व विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- येणाऱ्या पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रस्त्यांच्या बाबतीत अडचणी येणार नाही याची काळजी घेवून कोपरगाव विधानसभा संघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीची व सर्व मंजूर झालेल्या नवीन रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तसेच पंचायत समिती व कोपरगाव नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या […]

Read More

कारखान्यांनी ऑफ सिझन मधील देखभालीची कामे ही सिझन मध्ये गाळपाचे सातत्य ठरविण्यासाठी दिशादर्शक:- श्री. राजेंद्र चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कारखान्याने नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करून क्रशींगमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असून साखर कारखान्यांनी ऑफ सिझन मधील देखभालीची कामे ही सिझन मध्ये गाळपाचे सातत्य ठरविण्यासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टीटयूटच्या अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र चांदगुडे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला बदलत्या परिस्थितीत स्पर्धेला सामोरे जातांना सज्ज असले पाहिजे हा ध्यास माजीमंत्री […]

Read More