समन्यायी पाणी वाटप कायदा कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मुळावर:- स्नेहलताताई कोल्हे…
ऐन दुष्काळात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये…कोपरगाव प्रतिनिधी: समन्यायी पाणी वाटप कायदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. सध्या पावसाअभावी कोपरगाव मतदारसंघात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास कोपरगावसह नगर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर […]
Read More